AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

ना CSMT, ना पुणे, भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहिती नाही नाव.

| Updated on: Apr 10, 2026 | 7:12 PM
Share
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

1 / 5
भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

2 / 5
या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

3 / 5
या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

4 / 5
भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

5 / 5
Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....