AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

ना CSMT, ना पुणे, भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना देखील माहिती नाही नाव.

| Updated on: Apr 10, 2026 | 7:12 PM
Share
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अनेकांना माहिती नाही की भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे?

1 / 5
भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

भारतातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन केवळ आकारानेच मोठं नाही तर देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं. या स्टेशनचं नाव आहे Howrah Junction railway station.

2 / 5
या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

या भव्य स्टेशनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आणि 25 पेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत. त्यामुळे दररोज हजारो गाड्या आणि लाखो प्रवाशांची ये-जा येथे सुरळीतपणे पार पडते.

3 / 5
या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1854 साली झाले. याच स्टेशनवरून 15 ऑगस्ट 1854 रोजी पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दृष्ट्याही मोठं महत्त्व आहे.

4 / 5
भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

भारताची पहिली Rajdhani Express (1969) देखील याच स्टेशनवरून सुरू झाली होती. त्यामुळे हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

5 / 5
Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....