AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. चाणक्य नीतित फक्त सामन्य जीवनच नाही, तर शत्रूंना धडा कसा शिकवावा? वेळ आली तर कसा लढा द्यावा? याबाबतही सांगितलं गेलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM
Share
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

1 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

2 / 6
युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

3 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

4 / 6
शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

5 / 6
संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.