AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. चाणक्य नीतित फक्त सामन्य जीवनच नाही, तर शत्रूंना धडा कसा शिकवावा? वेळ आली तर कसा लढा द्यावा? याबाबतही सांगितलं गेलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM
Share
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

1 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

2 / 6
युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

3 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

4 / 6
शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

5 / 6
संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

6 / 6
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.