AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. चाणक्य नीतित फक्त सामन्य जीवनच नाही, तर शत्रूंना धडा कसा शिकवावा? वेळ आली तर कसा लढा द्यावा? याबाबतही सांगितलं गेलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM
Share
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

1 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

2 / 6
युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

3 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

4 / 6
शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

5 / 6
संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

6 / 6
Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.