AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

चाणक्य नीतित अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. चाणक्य नीतित फक्त सामन्य जीवनच नाही, तर शत्रूंना धडा कसा शिकवावा? वेळ आली तर कसा लढा द्यावा? याबाबतही सांगितलं गेलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 6:03 PM
Share
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

1 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

2 / 6
युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

युद्ध तेव्हाच करावं जेव्हा विजय निश्चित असेल : 'बलेन हीनः संज्ञाय न कदाचिद् रणे युधेत्| यो हि न ज्ञायते शत्रुं स सदा नाशमेति च||' जर शक्ती, ज्ञान आणि वेळेचा विचार न करता केलेलं युद्ध विनाशाचं कारण ठरतं. युद्धाचा निर्णय भावनिक नसावा. यासाठी योग्य रणनिती असावी.

3 / 6
Chanakya Niti : युद्धात विजयी कोण होतं? काय सांगते चााणक्यनीति जाणून घ्या

4 / 6
शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

शत्रूमध्ये बंड निर्माण करावे: 'परराज्ये च संप्राप्तं विद्रोहं चातिसंयतः| शत्रोः मध्ये विद्वेषं कुर्याच् छत्रुक्षयहेतवे||' या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, शत्रूच्या देशात बंडखोरी आणि त्यांच्यात संघर्ष व्हावा यासाठी रणनिती आखावी.

5 / 6
संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

संपूर्ण विजय हाच खरा विजय : 'शक्ति-हीनं कृतनीतिं जितं च न मानेन् रिपुं| स एव बलवान् यत्र न रिपुः कदापि उद्भवेत्||' चाणक्य नीतित युद्ध हा शेवटचा उपाय सांगितला गेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार शत्रूची शक्ती, रणनिती आणि मनोबल यांचा विनाश होत नाही तोपर्यंत विजय नाही.

6 / 6
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.