AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : रेल्वेच्या रुळाखाली दगड का टाकले जातात? लॉजिक वाचून थक्कच व्हाल!

रेल्वे रुळाच्या खाली छोटे छोटे दगड टाकले जातात. हे दगड टाकण्यामागे नेमके कारण काय असते? याची अनेकांना कल्पना नसते. हेच कारण जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 01, 2026 | 10:52 PM
Share
भारतातील रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासाच्या साधनांच्या तुलनेत सर्वात सुरक्षित मानला जातो. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. परंतु रेल्वे ज्या रुळावरून धावते, तो रेल्वेरुळ तुम्ही कधी निरखून पाहिला आहे का? या रेल्वेरुळाच्या मध्ये छोटे-छोटे दगड टाकलेले असतात. हे दगड का टाकलेले असतात यामागचे कारण आज जाणून घेऊ या....

भारतातील रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासाच्या साधनांच्या तुलनेत सर्वात सुरक्षित मानला जातो. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. परंतु रेल्वे ज्या रुळावरून धावते, तो रेल्वेरुळ तुम्ही कधी निरखून पाहिला आहे का? या रेल्वेरुळाच्या मध्ये छोटे-छोटे दगड टाकलेले असतात. हे दगड का टाकलेले असतात यामागचे कारण आज जाणून घेऊ या....

1 / 5
अभियांत्रिकीच्या भाषेत या छोट्या-छोट्या दगडांना बॅलास्ट असे म्हणतात. या बॅलास्टच्या मदतीने रेल्वे रुळावरून सुरक्षितपणे धावते. रेल्वेचा अपघात होत नाही. रेल्वे रुळावर असणारे हे छोटे दगड कठोर असतात. ते गुळगुळीत नसतात.

अभियांत्रिकीच्या भाषेत या छोट्या-छोट्या दगडांना बॅलास्ट असे म्हणतात. या बॅलास्टच्या मदतीने रेल्वे रुळावरून सुरक्षितपणे धावते. रेल्वेचा अपघात होत नाही. रेल्वे रुळावर असणारे हे छोटे दगड कठोर असतात. ते गुळगुळीत नसतात.

2 / 5
लाकडी किंवा सिमेंटच्या ब्लॉकवर रेल्वे रुळ अंथरला जातो. हेच ब्लॉक घट्ट राहावेत. त्यांची जागा बदलू नये म्हणून रुळाच्या खाली बॅलास्ट टाकले जातात. जेव्हा हजारो टन वजन असलेली रेल्वे या रुळावरून जाते तेव्हा बॅलास्टमुळेच ब्लॉक त्यांच्या जागेवर स्थिर राहतात.

लाकडी किंवा सिमेंटच्या ब्लॉकवर रेल्वे रुळ अंथरला जातो. हेच ब्लॉक घट्ट राहावेत. त्यांची जागा बदलू नये म्हणून रुळाच्या खाली बॅलास्ट टाकले जातात. जेव्हा हजारो टन वजन असलेली रेल्वे या रुळावरून जाते तेव्हा बॅलास्टमुळेच ब्लॉक त्यांच्या जागेवर स्थिर राहतात.

3 / 5
रेल्वे वेगाने जाते तेव्हा ब्लॉकवर बल आणि वजन दोन्हीही ब्लॉकवर पडते. अशा स्थितीत ब्लॉकचे नुकसान होऊ नये म्हणूनही बॅलास्ट खूप मदतीला येतात. पावसाचे पाणी रेल्वे रुळाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या पाण्याचा जमिनीत लवकरात लवकर निचरा व्हावा यासाठीदेखील हे बॅलास्ट फार उपयोगी पडतात.

रेल्वे वेगाने जाते तेव्हा ब्लॉकवर बल आणि वजन दोन्हीही ब्लॉकवर पडते. अशा स्थितीत ब्लॉकचे नुकसान होऊ नये म्हणूनही बॅलास्ट खूप मदतीला येतात. पावसाचे पाणी रेल्वे रुळाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या पाण्याचा जमिनीत लवकरात लवकर निचरा व्हावा यासाठीदेखील हे बॅलास्ट फार उपयोगी पडतात.

4 / 5
बॅलास्ट फार उपयोगी असल्याने त्यांची देखभाल करणे गरचेचे असते. रेल्वेच्या वजनामुळे हे बॅलास्ट तुटतात. त्यांचा चुरा होतो. त्यामुळे वेळोवेळी ते बदलले जातात. डीप स्क्रिनिंग आणि टॅपिंग हे तंत्र वापरून जुने बॅलास्ट बदलून नवे बॅलास्ट अंथरले जातात.

बॅलास्ट फार उपयोगी असल्याने त्यांची देखभाल करणे गरचेचे असते. रेल्वेच्या वजनामुळे हे बॅलास्ट तुटतात. त्यांचा चुरा होतो. त्यामुळे वेळोवेळी ते बदलले जातात. डीप स्क्रिनिंग आणि टॅपिंग हे तंत्र वापरून जुने बॅलास्ट बदलून नवे बॅलास्ट अंथरले जातात.

5 / 5
Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय