AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जाते? लाडू का नाही? वाचा नेमके कारण

चहामध्ये बिस्कीट बुडवून खाल्ले जाते. पण चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जाते, याबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहे का? याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या....

| Updated on: Dec 18, 2025 | 12:10 PM
Share
चहा आणि बिस्किटाचा इतिहास हा ब्रिटिशांची निगडित आहे. ब्रिटनमध्ये चहासोबत हलका नाष्टा करण्यासाठी बिस्कीट खाल्ले जाते. चहा अगोदर चीनमधून ब्रिटनमध्ये आला. त्यानंतर ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट खाण्याची परंपरा चालू झाली. भारत आणि ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट देण्याची परंपरा खूप वर्षांपासून चालू आहे.

चहा आणि बिस्किटाचा इतिहास हा ब्रिटिशांची निगडित आहे. ब्रिटनमध्ये चहासोबत हलका नाष्टा करण्यासाठी बिस्कीट खाल्ले जाते. चहा अगोदर चीनमधून ब्रिटनमध्ये आला. त्यानंतर ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट खाण्याची परंपरा चालू झाली. भारत आणि ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट देण्याची परंपरा खूप वर्षांपासून चालू आहे.

1 / 5
चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसं पाहायचं झालं तर बिस्कीट आणि लाडू हे दोन्ही खाद्यपदार्थ गोड असतात. पण चहासोबत कधीच लाडू खायला दिला जात नाही. चहासोबत फक्त बिस्कीटच दिले जातात. यामागे एक खास कारण आहे.

चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसं पाहायचं झालं तर बिस्कीट आणि लाडू हे दोन्ही खाद्यपदार्थ गोड असतात. पण चहासोबत कधीच लाडू खायला दिला जात नाही. चहासोबत फक्त बिस्कीटच दिले जातात. यामागे एक खास कारण आहे.

2 / 5
चहामध्ये जेव्हा बिस्कीट बुडवले जाते. तेव्हा ते लगेच नरम पडते. बिस्किटामध्ये असलेले ग्लुटीन आणि स्टार्च लगेच नरम पडते. त्यामुळे ते खायला सोपे होते. बिस्किटामधील नरपणा आणि चहामधील गोडवा हा हवा-हवासा वाटतो. त्यामुळेच चहासोबत बिस्कीट खाल्ले जाते. बिस्कीट चहामध्ये न बुडवताही अगदी कमी वेळात खाता येऊ शकते.

चहामध्ये जेव्हा बिस्कीट बुडवले जाते. तेव्हा ते लगेच नरम पडते. बिस्किटामध्ये असलेले ग्लुटीन आणि स्टार्च लगेच नरम पडते. त्यामुळे ते खायला सोपे होते. बिस्किटामधील नरपणा आणि चहामधील गोडवा हा हवा-हवासा वाटतो. त्यामुळेच चहासोबत बिस्कीट खाल्ले जाते. बिस्कीट चहामध्ये न बुडवताही अगदी कमी वेळात खाता येऊ शकते.

3 / 5
चहामध्ये फक्ति बिस्कीटच का खाल्ले जाते. बिस्किटाऐवजी लाडू का खाल्ला जात नाही, ते जाणून घेऊ या. खरं म्हणजे लाडू हे बिस्किटाच्या तुलनेत जास्त गोड असतात. त्यामुळेच चहासोबत लाडू खाल्ला जात नाही. यासह लाडू चहामध्ये विरघळत नाही. लाडूच्या तुलनेत बिस्कीट हे कुठेही उपलब्ध असतात. कमी वेळात ते खाताही येतात. म्हणूनच चहासोबत लाडू खायला दिले जात नाहीत.

चहामध्ये फक्ति बिस्कीटच का खाल्ले जाते. बिस्किटाऐवजी लाडू का खाल्ला जात नाही, ते जाणून घेऊ या. खरं म्हणजे लाडू हे बिस्किटाच्या तुलनेत जास्त गोड असतात. त्यामुळेच चहासोबत लाडू खाल्ला जात नाही. यासह लाडू चहामध्ये विरघळत नाही. लाडूच्या तुलनेत बिस्कीट हे कुठेही उपलब्ध असतात. कमी वेळात ते खाताही येतात. म्हणूनच चहासोबत लाडू खायला दिले जात नाहीत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत