रत्नागिरी नगर परिषदेची प्रतिष्ठेची निवडणूक, मंत्री उदय सामंतांकडून आतापासूनच तयारी सुरु
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे. आणि याच नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे धरतीवरती शिवसेना बॅनर बाजी सुरू झालीय.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
