AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे.

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:25 AM
Share
आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

1 / 5
एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

2 / 5
जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

3 / 5
दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

4 / 5
जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.