Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!
आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
एक वाटीभर डाळीत नेमके किती प्रोटीन असते ?
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
