AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे.

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:25 AM
Share
आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

1 / 5
एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

2 / 5
जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

3 / 5
दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

4 / 5
जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.