AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे. एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे.

| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 8:25 AM
Share
आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र या ग्रंथात म्हटले आहे की, 'उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे, असाधुजनसंपर्के य: पलायति स जीवति' या श्लोकाद्वारे आचार्यांनी 4 ठिकाणी पळून जाण्यास सांगितले आहे.

1 / 5
एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर तेथील निघून जाणेच फायदेशीर आहे. तिथे जास्त वेळ राहणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पळून जाण्यास उशीर करू नका.

2 / 5
जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

जर तुमच्यावर शत्रूने अचानक हल्ला केला तर तेथून पळ काढणे तुमच्यासाठी चांगले आहे. कारण अचानक झालेल्या हल्ल्याला तुम्ही सामोरे जाऊ शकणार नाही.

3 / 5
दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

दुष्काळ पडलेल्या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नसते. अशा ठिकाणी राहणे मूर्खपणाचे ठरेल कारण अशा ठिकाणी तुम्ही फार काळ टिकू शकणार नाहीत.

4 / 5
जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

जर एखादा गुन्हेगार किंवा समाजात मान नसलेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही उभी असेल, तर ती जागा ताबडतोब सोडून निघून जा. अशा लोकांजवळ उभं राहिल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागते.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.