AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | सावधान ! चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या मुलांच्या 4 सवयींकडे दुर्लक्ष केलेत, तर भविष्यात पश्चाताप नक्की होणार

लहानमुलं मातीच्य मडक्या प्रमाणे असतात. त्यांना आपण जसा आकार देवू ते तसे वागतात. त्यामुळेच मुलांचे संगोपन करताना पालकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सुरुवातीपासूनच चांगल्या गोष्टी शिकवा अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 9:13 AM
Share
 जर तुमचे मूल तुमच्याशी खोटे बोलत असेल तर पालकांनी सावध होऊन मुलाची ही सवय मोडली पाहीजे. खोटे बोलण्याची सवय खूप वेगाने वाढते. याची वेळीच काळजी घेतली नाही, तर ते मूल मोठे झाल्यावर तुमच्यासोबत या पद्धती वापरून पाहतील. तसेच, यामुळे, तो चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतो.

जर तुमचे मूल तुमच्याशी खोटे बोलत असेल तर पालकांनी सावध होऊन मुलाची ही सवय मोडली पाहीजे. खोटे बोलण्याची सवय खूप वेगाने वाढते. याची वेळीच काळजी घेतली नाही, तर ते मूल मोठे झाल्यावर तुमच्यासोबत या पद्धती वापरून पाहतील. तसेच, यामुळे, तो चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतो.

1 / 4
चाणक्यच्या मते, मुलांमध्ये हट्ट करण्याची सवयही खूप वेगाने विकसित होते, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. पण मुलांचे सर्वच हट्ट पुरवू नका. त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगा. त्यांनी जे मागितले ते लगेच देऊ नका, जास्त लाड केल्याने त्यांच्या सवयी बिघडतात.

चाणक्यच्या मते, मुलांमध्ये हट्ट करण्याची सवयही खूप वेगाने विकसित होते, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. पण मुलांचे सर्वच हट्ट पुरवू नका. त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगा. त्यांनी जे मागितले ते लगेच देऊ नका, जास्त लाड केल्याने त्यांच्या सवयी बिघडतात.

2 / 4
 मुले ओल्या मातीसारखी असतात. आजूबाजूला जे काही घडते ते ते स्वीकारतात. मुलं जास्त वेळ त्यांच्या पालकांसोबत घालवतात म्हणून ते तुम्हाला ही चांगल्या सवयी आत्मसात करा.

मुले ओल्या मातीसारखी असतात. आजूबाजूला जे काही घडते ते ते स्वीकारतात. मुलं जास्त वेळ त्यांच्या पालकांसोबत घालवतात म्हणून ते तुम्हाला ही चांगल्या सवयी आत्मसात करा.

3 / 4
मुलासमोर कधीही भांडू नका. त्यामुळे मुलांमध्ये राग आणि चिडचिडेपणा निर्माण होतो. लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचा पाया घाला.

मुलासमोर कधीही भांडू नका. त्यामुळे मुलांमध्ये राग आणि चिडचिडेपणा निर्माण होतो. लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचा पाया घाला.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.