AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

काही वेळा ग्रह नक्षत्रांच्या प्रभावामुळे लग्नाला उशीर होतो. कामे वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रातील काही उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे उपाय करुन बघा.

| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:00 AM
Share
 विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. हे धारण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. हे धारण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

1 / 5
कोणत्याही पौर्णिमेला वटवृक्षाची १०८ प्रदक्षिणा करा. त्यामुळे विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होऊन विवाहाची शक्यता निर्माण होते.

कोणत्याही पौर्णिमेला वटवृक्षाची १०८ प्रदक्षिणा करा. त्यामुळे विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होऊन विवाहाची शक्यता निर्माण होते.

2 / 5
 वास्तूशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला आपले लग्न लवकर व्हावे असे वाटत असते त्यांनी त्यांची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला खोली करावी. खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुले लावावीत.

वास्तूशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला आपले लग्न लवकर व्हावे असे वाटत असते त्यांनी त्यांची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला खोली करावी. खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुले लावावीत.

3 / 5
या लोकांनी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत ठेवा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिठात गूळ, हळद आणि बेसन टाकून गायीला खाऊ घाला. बृहस्पती देवाच्या 108 नामांचा जप करा.

या लोकांनी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत ठेवा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिठात गूळ, हळद आणि बेसन टाकून गायीला खाऊ घाला. बृहस्पती देवाच्या 108 नामांचा जप करा.

4 / 5
दररोज शिवलिंगाची पूजा करून त्यांना कच्चे दूध, बेलची पाने, पाणी इत्यादी अर्पण करा आणि आपली इच्छा भगवंतांसमोर सांगा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील.

दररोज शिवलिंगाची पूजा करून त्यांना कच्चे दूध, बेलची पाने, पाणी इत्यादी अर्पण करा आणि आपली इच्छा भगवंतांसमोर सांगा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.