AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

काही वेळा ग्रह नक्षत्रांच्या प्रभावामुळे लग्नाला उशीर होतो. कामे वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रातील काही उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे उपाय करुन बघा.

| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:00 AM
Share
 विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. हे धारण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. हे धारण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

1 / 5
कोणत्याही पौर्णिमेला वटवृक्षाची १०८ प्रदक्षिणा करा. त्यामुळे विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होऊन विवाहाची शक्यता निर्माण होते.

कोणत्याही पौर्णिमेला वटवृक्षाची १०८ प्रदक्षिणा करा. त्यामुळे विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होऊन विवाहाची शक्यता निर्माण होते.

2 / 5
 वास्तूशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला आपले लग्न लवकर व्हावे असे वाटत असते त्यांनी त्यांची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला खोली करावी. खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुले लावावीत.

वास्तूशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला आपले लग्न लवकर व्हावे असे वाटत असते त्यांनी त्यांची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला खोली करावी. खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुले लावावीत.

3 / 5
या लोकांनी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत ठेवा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिठात गूळ, हळद आणि बेसन टाकून गायीला खाऊ घाला. बृहस्पती देवाच्या 108 नामांचा जप करा.

या लोकांनी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत ठेवा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिठात गूळ, हळद आणि बेसन टाकून गायीला खाऊ घाला. बृहस्पती देवाच्या 108 नामांचा जप करा.

4 / 5
दररोज शिवलिंगाची पूजा करून त्यांना कच्चे दूध, बेलची पाने, पाणी इत्यादी अर्पण करा आणि आपली इच्छा भगवंतांसमोर सांगा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील.

दररोज शिवलिंगाची पूजा करून त्यांना कच्चे दूध, बेलची पाने, पाणी इत्यादी अर्पण करा आणि आपली इच्छा भगवंतांसमोर सांगा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील.

5 / 5
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.