WTC Final: ‘या’ खेळाडूंनी शतक ठोकलं की, भारताचा विजय झालाच म्हणून समजा!

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात सर्व कसोटी सामनेच आहेत. अगोदर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि नंतर इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका भारत खेळणार आहे.

| Updated on: Jun 07, 2021 | 12:59 PM
क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजासह संघासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शतक. एका शतकामुळे सामना पलटला जातो आणि जर एखाद्या खेळाडूच्या शतकामुळे सामना जिंकलातर त्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षावच होतो. असेच काही फलंदाज आहेत ज्यांच कसोटी सामन्यात शतक म्हणजे भारतीय संघाचा विजय पक्का असं समीकरणच होतं.यात विराट कोहली, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड किंवा महेंद्र सिंह धोनी यांच नाव नसून इतर दिग्गजांची नावे आहेत. (This Indian Cricketers Century brings win For Indian Cricket Team)

क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजासह संघासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शतक. एका शतकामुळे सामना पलटला जातो आणि जर एखाद्या खेळाडूच्या शतकामुळे सामना जिंकलातर त्या खेळाडूवर कौतुकाचा वर्षावच होतो. असेच काही फलंदाज आहेत ज्यांच कसोटी सामन्यात शतक म्हणजे भारतीय संघाचा विजय पक्का असं समीकरणच होतं.यात विराट कोहली, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड किंवा महेंद्र सिंह धोनी यांच नाव नसून इतर दिग्गजांची नावे आहेत. (This Indian Cricketers Century brings win For Indian Cricket Team)

1 / 6
या यादीत सर्वात पहिला नाव म्हणजे इंडियन क्रिकेटचा 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीच. ज्या सामन्यातही गांगुली शतक ठोकायच तो सामना भारत जिंकायचाच.
गांगुलीने 16 वेळा कसोटी सामन्यात शतक ठोकलं असून त्या सर्व वेळी भारतच सामना विजयी झाला.

या यादीत सर्वात पहिला नाव म्हणजे इंडियन क्रिकेटचा 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीच. ज्या सामन्यातही गांगुली शतक ठोकायच तो सामना भारत जिंकायचाच. गांगुलीने 16 वेळा कसोटी सामन्यात शतक ठोकलं असून त्या सर्व वेळी भारतच सामना विजयी झाला.

2 / 6
गांगुलीनंतर नाव येत भारताने स्टायलिश फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारे शामिल गुंडप्पा विश्वनाथ यांच. त्यांनी 14 कसोटी सामन्यांत शतकी खेळी केली आणि ते सर्व सामने भारतीय संघ विजयी झाला.

गांगुलीनंतर नाव येत भारताने स्टायलिश फलंदाज म्हणून प्रसिद्ध असणारे शामिल गुंडप्पा विश्वनाथ यांच. त्यांनी 14 कसोटी सामन्यांत शतकी खेळी केली आणि ते सर्व सामने भारतीय संघ विजयी झाला.

3 / 6
यानंतर नाव येत भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच. रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय भारतीय संघाने पराभव पाहिलाच नाही. त्याने
12 कसोटी सामन्यांत शतक लगावले असून सर्व सामने टीम इंडिया जिंकली आहे.

यानंतर नाव येत भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच. रहाणेने जेव्हा जेव्हा शतक ठोकलंय भारतीय संघाने पराभव पाहिलाच नाही. त्याने 12 कसोटी सामन्यांत शतक लगावले असून सर्व सामने टीम इंडिया जिंकली आहे.

4 / 6
भारतीय संघाला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या गौतम गंभीरचही नाव या यादीत आहे. गंभीरची बॅट जेव्हा जेव्हा
चालते तेव्हा तेव्हा संघ विजयी होतो. कसोटीमध्येही गंभीरने शतक केल्यावर भारताचा विजय पक्का झाला आहे.

भारतीय संघाला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या गौतम गंभीरचही नाव या यादीत आहे. गंभीरची बॅट जेव्हा जेव्हा चालते तेव्हा तेव्हा संघ विजयी होतो. कसोटीमध्येही गंभीरने शतक केल्यावर भारताचा विजय पक्का झाला आहे.

5 / 6
शेवटचं नाव येत सर्वांच्या लाडक्या हिटमॅनच. रोहित शर्माची कसोटी कारकीर्द एकदिवसीय कारकीर्दीऐवढी भारी नसली तरी त्याने जेव्हा शतक ठोकलंय, भारतीय संघ विजयी झालाय.
त्याने आतापर्यंत 7 कसोटी शतकं ठोकली असून सर्व सामने भारत जिंकला आहे.

शेवटचं नाव येत सर्वांच्या लाडक्या हिटमॅनच. रोहित शर्माची कसोटी कारकीर्द एकदिवसीय कारकीर्दीऐवढी भारी नसली तरी त्याने जेव्हा शतक ठोकलंय, भारतीय संघ विजयी झालाय. त्याने आतापर्यंत 7 कसोटी शतकं ठोकली असून सर्व सामने भारत जिंकला आहे.

6 / 6
Follow us
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.