
Attari Border : भारत – पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
India Pakistan border news : पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आज पुन्हा एकदा अटारी सीमेवर दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.
अटारी सीमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. भारत – पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डरचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमृतसर येथील अटारी सीमेवर पाकिस्तानने त्यांच्या स्थलांतरणाचे दरवाजे काल आडमुठी भूमिका घेत पूर्णपणे बंद ठेवलेले होते. आज पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांनी अटारी सीमेवर पाकिस्तानात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भारतीय सैन्याकडू पुन्हा पाकिस्तानी स्थलांतरण अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
Published on: May 02, 2025 12:43 PM
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना