
इर्शाळवाडी ग्रामस्थांचे लवकरच स्थलांतर होणार; ‘या’ गावात बांधून देणार पक्की घरं
इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
रायगड, 27 जुलै 2023 | इर्शाळवाडी वर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नानीवली गावात सात एकर जमीनीवर या दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांना पक्की घर व घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तूचे वाटप करतण्यात येणार आहे.यासाठी आज राज्याचे पुनर्वसन आणि आपत्ती मंत्री अनिल पाटील हे इर्शाळवाडीतील नागरिकांना भेट देणार आहेत.
Published on: Jul 27, 2023 12:39 PM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार