
इर्शाळवाडी ग्रामस्थांचे लवकरच स्थलांतर होणार; ‘या’ गावात बांधून देणार पक्की घरं
इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
रायगड, 27 जुलै 2023 | इर्शाळवाडी वर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नानीवली गावात सात एकर जमीनीवर या दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांना पक्की घर व घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तूचे वाटप करतण्यात येणार आहे.यासाठी आज राज्याचे पुनर्वसन आणि आपत्ती मंत्री अनिल पाटील हे इर्शाळवाडीतील नागरिकांना भेट देणार आहेत.
Published on: Jul 27, 2023 12:39 PM
Related Video
भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर जाणून घ्या
Ambani Family : अब्जाधीश अंबानींचे शेजारी कोण ?
लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिलेली सलमान खानची ही एक्स गर्लफ्रेंड, पण...
99 टक्के लोकांना माहितीच नाही डीमार्टमध्ये खरेदी करण्यापूर्वीची गोष्ट
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...