Marathi News Videos Nashik News Industries Minister Uday Samant on Uddhav Thackeray Shivsena Barsu Refinery Project

बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं; ‘या’ मंत्र्याचा दावा
Industries Minister Uday Samant on Uddhav Thackeray : रिफायनरी प्रकल्प, उद्धव ठाकरे अन् आरोप; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य
नाशिक : बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पावरून सध्या आंदोलन सुरू आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केलाय. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं, असं उदय सामंत म्हणाले आहेत. हा क्रांतिकारी प्रकल्प आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्या मुळे जालियनवाला बाग होईल असं म्हटलं जातंय, असं म्हणत सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, असंही सामंत म्हणालेत.
Published on: Apr 25, 2023 1:21 PM
Related Video
दीपिका-रणवीर सिंहच्या कुठल्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली?
फराह खान की रितेश देशमुख... 'लॉकअप 2'साठी कोणाला किती मानधन मिळाले?
सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, तुम्ही अवमान तरी करू नका
जंगलात वणवा भडकला, शेकडो झाडे जळून खाक; आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
आता काही खरं नाही...बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?