Marathi News Videos Nashik News Industries Minister Uday Samant on Uddhav Thackeray Shivsena Barsu Refinery Project

बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं; ‘या’ मंत्र्याचा दावा
Industries Minister Uday Samant on Uddhav Thackeray : रिफायनरी प्रकल्प, उद्धव ठाकरे अन् आरोप; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य
नाशिक : बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पावरून सध्या आंदोलन सुरू आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केलाय. बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी पत्र उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं, असं उदय सामंत म्हणाले आहेत. हा क्रांतिकारी प्रकल्प आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्या मुळे जालियनवाला बाग होईल असं म्हटलं जातंय, असं म्हणत सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, असंही सामंत म्हणालेत.
Published on: Apr 25, 2023 1:21 PM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार