
India-Pakistan Conflict : पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे.
पाकिस्तानकडून 7 ते 8 वर्षांनी युद्धबंदीचं उल्लंघन झालं आहे. जम्मू काश्मीरच्या आखनूर भागात गोळीबार झाला आहे. रात्रीच्या सुमारास 10 ते 12 राऊंड फायर झाल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे. गोळीबार झाल्यानंतर आखनूर भागातील नागरिक सध्या अलर्ट मोडवर आहेत. तर आखनूरचे नागरिक भारतीय सैन्यासोबत लढणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक राजू सिंग यांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर सीमेवर सातत्याने पाकिस्तानकडून कुरापातीकरून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published on: Apr 30, 2025 2:10 PM
Related Video
RCB vs GT, IPL 2026 : चार कारणांमुळे क्वॉलिफायर 1 ची उत्सुकता शिगेला
काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 नगरसेवकांकडून हाबाडा? वडेट्टीवारांना झटका?
फक्त 'या' 4 घरगुती गोष्टींचा वापर करून बनवा व्हिटॅमिन सी सीरम
जोपर्यंत खुर्चीवर... हर्षवर्धन सपकाळ पंतप्रधानांवर नको ते बोलून गेले
'राजा शिवाजी' चित्रपटाने रचला इतिहास, अवघ्या 25 दिवसांत..
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल