
मुंडे बहिणभावांचा वाद श्रेयवादावरुन तापला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल व छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत केंद्र रस्त्यासाठी उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्या पुलावरुन आता श्रेयवादावरून बीडच्या राजकारणात बहीण भावांमध्ये जुंपली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्यामुळे हा निधी मिळाला असल्याचे सांगितले आहे तर धनंजय मुंडे यांनी केंद्राकडून जो निधी मिळाला आहे तो आपल्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आता पुन्हा एकदा बहीण भावांचा राजकारण तापल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
Published on: Jul 18, 2022 12:40 AM
Related Video
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही..., शेतकऱ्याचा थेट भरणेंना फोन
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता - संग्राम भंडारे
शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच