
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय; कृषी कायदे रद्दवरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. मात्र काही का असेना या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला. आता कायदे रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची वाट न पहाता, अध्यादेश काढून तातडीने हे कायदे रद्द करावेत.
Related Video
मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?
गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?
सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं?
आयपीएलमध्ये धोनी नव्या संघासोबत खेळणार? सीएसकेसोबत काय घडलं?
मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
Thane : देशव्यापी केमिस्टचा बंद, ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन
देशभरात केमिस्ट संप, नाशिकच्या येवल्यात औषधे मिळत नसल्याने रुग्णांची होतेय हाल
इचलकरंजी : नगरसेवक संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडेंचा बैलगाडीतून प्रवास
कोल्हापूर : कोवाड गावातील ग्रामपंचायतीला टाळे
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा, पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा