
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय; कृषी कायदे रद्दवरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. मात्र काही का असेना या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला. आता कायदे रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची वाट न पहाता, अध्यादेश काढून तातडीने हे कायदे रद्द करावेत.
Related Video
तीन-चार दिवसात तीन तासही झोपलो नाही; अतिवृष्टीचा महाजन यांनाही फटका
हुंडई क्रेटा खरेदीची सुवर्णसंधी, जुलै महिन्यात मिळतोय बंपर डिस्काउंट
क्रेडिट कार्डची लिमिट बँक अचानक कमी करू शकते का?
दीपिका कक्कड पुन्हा हॉस्पिटलमध्ये, पती शोएब यांनी दिले हेल्थ अपडेट
या नवाबाला 365 बायका, एका दिवसात दिला 27 जणींना तलाक; नको ती गोष्ट...
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...