
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला; कृषी कायदे रद्दच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते, अखेर त्यांना त्याचे फळ आज मिळाले.
Related Video
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
‘CBI’च्या नावाखाली 71 लाखांचा डल्ला! मोठा सायबर फ्रॉड उघड
SRPF Recruitment: छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPF ची भरती
उन्हाळ्यात वारंवार तोंडाच्या अल्सरच्या समस्या होतात?
एकनाथ शिंदेंचे खरातशी असंख्य कॉल्स,डिटेल्स कुणी दिले?दमानियांचा खुलासा
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Nandurbar : वादळी वाऱ्यामुळे सातपुड्यात कैरीचं प्रचंड नुकसान, शेतकरी अडचणीत
Igatpuri : इगतपुरीत ख्रिस्ती बांधवांकडून गुड फ्रायडेनिमित्त क्रूसाची मिरवणूक
Beed : संत वामनभाऊ महाराज नारळी सप्ताहात गुलाबजामुनची पंगत
अहिल्यानगर- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव: जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम