
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला; कृषी कायदे रद्दच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते, अखेर त्यांना त्याचे फळ आज मिळाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लो यांना डेंग्यू; हेल्थ अपडेट समोर
अभाविपच्या राड्यातील जखमी रिहान बाबुडे थेट राहुल गांधींच्या भेटीला
तू माझ्यापेक्षा जास्त कमावते! मुलाखतीत स्टार्क पत्नीला असं का म्हणाला?
सद्गुरुचं ऐकून शेती केली अन् झाले 2 कोटी कर्ज, या अभिनेत्याने शेवटी..
मगरीचा हल्ला अन् १० वर्षांच्या लेकीची धाडसी झुंज; आईला दिलं जीवदान
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांची स्टन्टबाजी व्हायरल
बुलढाणा : एसटीची शिवाई बस चालवताना चालक मोबाईलवर खेळत असल्याचा video व्हायरल
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
लोहगावात खड्ड्यांतच बसून शिवसेनेचा एल्गार
गाईला विक्रमी भाव... तब्बल 2 लाख 81 हजारांना खरेदी.. ग्रामस्थांकडून वाजतगाजत मिरवणूक