
ठाकरेगटाकडून शिवसेना पक्ष अन् चिन्ह का गेलं? संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं…
Sanjay Raut : आशिष शेलार म्हणजे न्यायालय नाही, न्याय नाही!; संजय राऊत कडाडले. टीका करताना म्हणाले...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीठाकरेगटाकडून शिवसेना पक्ष अन् चिन्ह का गेलं? भाष्य केलंय. यावेळी त्यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावरही टीका केली आहे. “आज आमच्याकडे शिवसेना नाव आणि चिन्ह नाही, याला निवडणूक आयोगाची बदमाशी जबाबदार आहे.पण तरी लोक आमच्या पाठीशी आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे”, असं राऊत म्हणालेत. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणजे न्यायालय नाही ते न्याय नाही. तुम्ही गेल्या सहा महिन्यातले बोला. तुम्ही केस केली आहे. तुम्ही सांगा तो घोटाळा कोणी केला. आम्ही सांगायला तयार आहोत. खरंतर ही माहिती आशिष शेलारांकडे आहे. ते ती मांडीखाली का घेवून बसले आहेत कळत नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 28, 2023 1:21 PM
Related Video
'देऊळ बंद 2'साठी प्रवीण तरडेंनी किती घेतलं मानधन? यशानंतर वाढवणार फी
शेतकरी कर्जमाफीसाठी नवीन मुहूर्त... कृषिमंत्र्यांची नवीन तारीख
खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा, अस्वस्थ असलेल्या चार जणांनी लगेच..
IND vs ENG 1st ODI फ्री मध्ये पाहू शकता, ना Sony Liv ना JioHotstar मग
'तेरे लिए...' Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे?
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड