
Sudhir Mungantiwar : ‘दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर..’, मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
Maharashtra Politics : महायुतीच्या मंत्रिमंडळातून वगळल्याने काही नेते नाराज आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवार देखील आहेत. आज पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी याबद्दलची खदखद बोलून दाखवली.
मंत्रीमंडळातून वगळल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. याबद्दलची खदखद मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. राज्य गीताचा शेवटचा शब्द मी निवडला आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज केलं आहे. तसंच दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर वजा केल्यास विकासाला उत्तर शून्य येईल, असंही मुनगंटीवार यांनी म्हंटलं आहे. तर चंद्रपूरचा 1 जोडला तर दहा नंबरी विकास होईल. त्यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी, एवढीच विनंती आहे, असं देखील ते म्हणाले.
Published on: Apr 01, 2025 5:33 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,