
Maharashtra : राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या साखर कारखान्यांनी तब्बल 14 लाख 50 हजार 359 रुपयांची रक्कम थकवली आहे. ज्या साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे, पंकज मुंडे यांच्या साखर कारख्यान्यांसह बबनराव पाचपुते आणि कल्याणराव काळेंच्या कारखान्यांचा समावेश आहे.
Related Video
भर समुद्रात मोठं संकट! चक्री वादळाचा तडाखा, कंटेनरसह तीन कामगार उडाले
D Mart : डी-मार्टमध्ये कमी गर्दी कधी असते? खरेदीसाठी 'ही' वेळ बेस्ट
'सरपंच साहब'च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं
एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज! सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
निवडणुकीचा 'धुरळा' उडणार; 3 जागांवर पोटनिवडणुका होणार
एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज! सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; गिरीश महाजनांचे मोठे विधान...
जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना
मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस....
आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना....