
India – Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. हा तणाव शांत करण्यासाठी आता यूएनकडून मध्यस्थी करण्यात आल्याचं समजतं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जेशनकर यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यूएनने संघर्ष टाळण्याचं आवाहन केलेलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केलेली आहे. भारत पाकिस्तानने संघर्ष टाळावा असं मत संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केलं आहे. तर हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका भारताने देखील घेतलेली असल्याचं समजत आहे.
Published on: Apr 30, 2025 9:11 AM
Related Video
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, देशात 3.9 कोटी...
ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची सुट
शनी-गुरूच्या महासंयोगामुळे 'या' 4 राशींचे बदलेल भाग्य, 6 महिने पैसे...
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर