Ladki Bahin Yojana : या निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले काय?
Ladki Bahin Yojana Vinayak Raut : लाडकी बहीण योजनेचा हप्ता नुकताच राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आहे. ही योजना चालवणे सरकारसाठी अपरिहार्य बाब असली तरी ही योजना लवकरच बंद होण्याचा दावा विरोधक करत आहेत...
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Dec 29, 2024
- 12:00 pm
तब्बल 18 वर्षांनी शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा, पहिला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता
तब्बल १८ वर्षांनी शरद पवार यांची चिपळूणध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Sep 23, 2024
- 12:54 pm
मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती, म्हणून त्यांनी… रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट
आता पूलाखालून पाणी खाली गेलंय. आता विषय संपला आहे. मात्र बूटाचे वक्तव्य ते करत होते, तेव्हा त्यांना भान नव्हतं. उद्धवजींनी टोकाची भूमिका घेतली. अगदी मुख्यमंत्र्यांना ते इतक्या वाईट पद्धतीने बोलले, ते योग्य नव्हतं, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Sep 7, 2024
- 8:35 pm
मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे, रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा भांडाफोड
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांना मिठाई दिल्याशिवाय मंत्रीपद किंवा आमदारकी मिळत नसायची, असा गंभीर आरोपच रामदास कदम यांनी केला आहे. ते येथील एका सभेत बोलत होते.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Apr 20, 2024
- 4:04 pm
Ratnagiri News : आता ग्रामीण भागातही सेक्सटॉर्षणचे लोण, सोशल मीडियावरील मैत्री तरुणाला पडली महागात
सोशल मीडियावर मैत्री करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या मैत्रीमुळे तरुणाला जीव गमवण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Aug 31, 2023
- 2:42 pm
Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास निलेश राणे यांचं काय?
Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष होऊ शकतो. शिवसेना शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. नारायण राणे सुद्धा या मतदारसंघातील वजनदार नेते आहेत.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Aug 30, 2023
- 8:05 am
Ratnagiri Crime : दोघे भाऊ एकत्र बसून पार्टी करत होते, मोबाईलवरुन वाद झाला अन् जे घडलं ते भयंकर
दोघे भाऊ पार्टीत करत होते. मित्राच्या मोबाईलवरुन दोघा भावांमध्ये जुंपली. मग जे घडलं त्याने गावात खळबळ उडाली. क्षुल्लक कारणातून भाऊच भावाच्या जीवावर उठला.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Aug 26, 2023
- 4:36 pm
Ratnagiri Crime : लग्नाची बोलणी करायला आलेल्या जावयावर सासऱ्याचा हल्ला, कारण काय?
लग्नाची बोलणी करायला तरुण होणाऱ्या सासरवाडीत गेला होता. यावेळी सासरा आणि जावयामध्ये वाद झाला. मग जे घडलं ते धक्कादायक.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Aug 9, 2023
- 5:10 pm
वाशिष्ठी नदीचं रौद्ररूप, चिपळूणमध्ये घरात-बाजारपेठेत-दुकानांमध्ये पाणीच पाणी; पाहा Exclusive दृश्ये…
Chiplun Flood Vashishthi River Water Lavel : चिपळूणला पुन्हा पुराचा धोका; नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी; पाहा व्हीडिओ...
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Jul 25, 2023
- 12:18 pm
नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत सोडले कॅमेरे, एक मृतदेह ट्रेस करण्यास यश
चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीत पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोन मुलं पाण्यात बुडाली. कालपासून नदीत मृतदेहांचा शोध घेण्यास अपयश येत होते. आज कॅमेऱ्याच्या मदतीने एकाच शोध घेण्यास यश आले आहे.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Jul 10, 2023
- 10:04 am
‘या चिमन्यांनो परत फिरा’, भास्कर जाधव यांचं शिंदे गटाला माघारी परतण्याचं आवाहन?
भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत 'या चिमन्यांनो परत फिरा', असं म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांचा शपथविधी हा एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून पार पाडला गेला, असंही वक्तव्य त्यांनी केलं.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Jul 6, 2023
- 9:28 pm
भरधाव ट्रकची वडापला जोरदार धडक, 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी
दापोलीहून प्रवाशांनी भरलेली वडाप हर्णैच्या दिशेने चालली होती. पण आसूदजवळ घात झाला आणि आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.
- Reporter Krishnakant Salgaonkar
- Updated on: Jun 26, 2023
- 2:03 pm