By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
'कोरोना'शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे.
मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर एक आगळा-वेगळा मेसेज नागरिकांसाठी लिहिण्यात आला आहे.
(को)कोणीही (रो)रोडवर उतरायचं (ना) नाही- असं लिहून 'कोरोना'विषयी जनजागृती केली जात आहे