AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीना नदी छाताडावर बसली… होतं नव्हतं सर्व गेलं… अख्खं गाव ढसाढसा रडलं… अंगावर काटा आणणारे दाहक Photo पाहा

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीना नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरले आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Sep 17, 2025 | 5:22 PM
Share
परांडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने माढा तालुक्यातील सीना नदी भागातील वाकाव, केवड, उंदरगावसह 8 ते 10 गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून गावात पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

परांडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने माढा तालुक्यातील सीना नदी भागातील वाकाव, केवड, उंदरगावसह 8 ते 10 गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून गावात पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

1 / 5
श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणारा माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणारा माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

2 / 5
सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीच्या पुरामुळे  शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. केळी, पेरू, चिकू, द्राक्षे, डाळींब या फळबागा तसेच सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. केळी, पेरू, चिकू, द्राक्षे, डाळींब या फळबागा तसेच सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत.

3 / 5
करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या भागाची पाहणी केली. या भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या भागाची पाहणी केली. या भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

4 / 5
शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. शुक्रवारापर्यंत सगळे पंचनामे करून शासनाकडे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. शुक्रवारापर्यंत सगळे पंचनामे करून शासनाकडे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

5 / 5
Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.