AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोर तालुक्यात पहाटेच्या वेळी देवगाणी म्हणत गाव जागवतो पिंगळा, अजूनही ग्रामीण भागात जपली जातेय परंपरा

भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात या ना त्या गावात गेल्या महिनाभरापासून पिंगळ्याचा सुमधुर आवाज घुमू लागला असून पिंगळा पारंपरिक लोककलेची जपणूक करीत असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Mar 05, 2026 | 5:53 PM
Share
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून पारंपरिक लोककलेचा भाग असलेल्या पिंगळ्याचा सुमधुर आवाज पुन्हा घुमू लागला आहे.

1 / 6
पहाटेच्या वेळी गावोगावी फेरी मारत पिंगळा देव-देवतांची गाणी म्हणत लोकांना जागे करतो. ग्रामीण भागातील माय-माऊली पिंगळारूपी मानवाला देवासमान मानून त्याला ज्वारी, गहू, तांदूळ यांसारखे धान्य तसेच रोख स्वरूपात दान देत आहेत.

पहाटेच्या वेळी गावोगावी फेरी मारत पिंगळा देव-देवतांची गाणी म्हणत लोकांना जागे करतो. ग्रामीण भागातील माय-माऊली पिंगळारूपी मानवाला देवासमान मानून त्याला ज्वारी, गहू, तांदूळ यांसारखे धान्य तसेच रोख स्वरूपात दान देत आहेत.

2 / 6
सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

सध्याच्या काळात अनेक लोककला लोप पावत असताना पिंगळा, वासुदेव आणि नंदीबैल यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात पारंपरिक संस्कृती जपली जात असल्याचे दिसून येते.

3 / 6
दिवाळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हे कलाकार गावोगावी फिरत देव-देवतांची गाणी सादर करतात. नंदीबैलाला ‘पाऊस पडेल का?’ असा प्रश्न विचारल्यावर मान डोलावत तो ‘पाऊस पडेल’ असा संकेत देतो अशीही पारंपरिक श्रद्धा आहे.

दिवाळीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत हे कलाकार गावोगावी फिरत देव-देवतांची गाणी सादर करतात. नंदीबैलाला ‘पाऊस पडेल का?’ असा प्रश्न विचारल्यावर मान डोलावत तो ‘पाऊस पडेल’ असा संकेत देतो अशीही पारंपरिक श्रद्धा आहे.

4 / 6
ग्रामीण भागातील लोकांच्या मते पिंगळा, वासुदेव किंवा नंदीबैल गावात फेरी घालून गेल्यास गावातील संकटे दूर होतात, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभते आणि शेतीला भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे पिंगळा आणि वासुदेवांना दान देणे हे श्रेष्ठ दान मानले जाते.

ग्रामीण भागातील लोकांच्या मते पिंगळा, वासुदेव किंवा नंदीबैल गावात फेरी घालून गेल्यास गावातील संकटे दूर होतात, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी लाभते आणि शेतीला भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे पिंगळा आणि वासुदेवांना दान देणे हे श्रेष्ठ दान मानले जाते.

5 / 6
दरम्यान, पिंगळा आणि वासुदेव गावोगावी फेरी मारण्यामागे केवळ दान करण्याची अपेक्षा नसून पारंपरिक कलेची जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे पिंगळा जोशी बारामतीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, पहाटेच्या फेरीत पक्ष्यांच्या संकेतांनुसार आशीर्वाद देण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे.

दरम्यान, पिंगळा आणि वासुदेव गावोगावी फेरी मारण्यामागे केवळ दान करण्याची अपेक्षा नसून पारंपरिक कलेची जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे पिंगळा जोशी बारामतीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, पहाटेच्या फेरीत पक्ष्यांच्या संकेतांनुसार आशीर्वाद देण्याचीही परंपरा आजही जपली जात आहे.

6 / 6
Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.