AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandhardevi | 400 वर्ष जुनं मंदिर, आस्था आणि परंपरेचा मेळ, सुवर्णमुखी काळूबाईच्या यात्रेला सुरुवात

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली. पण रितीप्रमाणे पुजा करण्यात येत आहे.

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 9:51 AM
Share
लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला  सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असुन देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा केली जात आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असुन देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा केली जात आहे.

1 / 6
 मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे.

मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे.

2 / 6
मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.

मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.

3 / 6
मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.

मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.

4 / 6
मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली.

मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली.

5 / 6
मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे.  संदर्भ : टेम्पल पुरोहित संकेतस्थळ, श्री. मांढरदेवी देवस्थान  संकेतस्थळ

मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे. संदर्भ : टेम्पल पुरोहित संकेतस्थळ, श्री. मांढरदेवी देवस्थान संकेतस्थळ

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.