AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्यानंतर बडीशेप नाही तर, ‘हे’ पदार्थ खा… होतील अनेक फायदे

जेवणानंतर बडीशेपच्या बिया साखरेसोबत खाल्ल्याने पचनक्रिया जलद होण्यास मदत होते. पण बडीशेप शिवाय तुम्ही जेवल्यानंतर अन्य पदार्थ देखील खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फायदेशीर ठरेल... तर जाणून घ्या जेवल्यानंतर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे...

| Updated on: Oct 07, 2025 | 1:59 PM
Share
अन्नाची चव वाढवणारा मसाले पदार्थ हिरवी वेलची केवळ तोंडाची दुर्गांधी दूर करत नाही तर, पोटातील एंजाइम देखील सक्रिय करते. जेवल्यानंतर हिरली वेलची तोंडात ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे.

अन्नाची चव वाढवणारा मसाले पदार्थ हिरवी वेलची केवळ तोंडाची दुर्गांधी दूर करत नाही तर, पोटातील एंजाइम देखील सक्रिय करते. जेवल्यानंतर हिरली वेलची तोंडात ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5
लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन असते, जे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते. दात आणि हिरड्यांवर देखील लवंग उपयोगी आहे. त्यामुळे लवंग देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.

लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक रसायन असते, जे अँटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध असते. दात आणि हिरड्यांवर देखील लवंग उपयोगी आहे. त्यामुळे लवंग देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.

2 / 5
पुदिन्याची पाने देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता.  तोंडाच्या आरोद्यासाठी पुदिन्याचे पाने लाभदायक आहेत. रात्रीच्या जेवणानंतर 2 - 3 पुदिन्याची पाने तोंडात ठेवल्याने दुर्गंधी दूर होते. अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय पुदिन्याची पानं खाऊ नये.

पुदिन्याची पाने देखील तुम्ही जेवल्यानंतर खाऊ शकता. तोंडाच्या आरोद्यासाठी पुदिन्याचे पाने लाभदायक आहेत. रात्रीच्या जेवणानंतर 2 - 3 पुदिन्याची पाने तोंडात ठेवल्याने दुर्गंधी दूर होते. अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय पुदिन्याची पानं खाऊ नये.

3 / 5
जेवल्यानंतर तुम्ही जिरे आणि ओवा देखील खाऊ शकता. जेवल्यानंतर जिरे आणि ओवा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटफुगी आणि गॅस कमी होतो, आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जेवल्यानंतर तुम्ही जिरे आणि ओवा देखील खाऊ शकता. जेवल्यानंतर जिरे आणि ओवा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटफुगी आणि गॅस कमी होतो, आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

4 / 5
जेवल्यानंतर धणे पाणी पिणे हे पचन सुधारते आणि अ‍ॅसिडिटी कमी करते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुरळीत होते, पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.

जेवल्यानंतर धणे पाणी पिणे हे पचन सुधारते आणि अ‍ॅसिडिटी कमी करते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रिया सुरळीत होते, पोट फुगण्याची समस्या कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.