AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | अमित शाहांच्या वक्तव्यावर बांग्लादेश भडकला, शाहांना ज्ञान कमी असल्याचं वक्तव्य

अमित शाह म्हणाले होते की, बांग्लादेशचे गरीब लोक भारतात यासाठी येतात कारण त्यांना त्यांच्या देशात पर्याप्त भोजन मिळत नाही (Bangladesh Foreign Minister AK Abdul Memon Reaction)

Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 16, 2021 | 12:55 PM
Share
बांग्लादेशने बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, बांग्लादेशचे गरीब लोक भारतात यासाठी येतात कारण त्यांना त्यांच्या देशात पर्याप्त भोजन मिळत नाही. या वक्तव्यावर आता बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बांग्लादेशने बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, बांग्लादेशचे गरीब लोक भारतात यासाठी येतात कारण त्यांना त्यांच्या देशात पर्याप्त भोजन मिळत नाही. या वक्तव्यावर आता बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 8
मोमेन म्हणाले, अमित शाह यांची बांग्लादेशबाबतची माहिती मर्यादित आहे. जेव्हा बांग्लादेश आणि भारताचे संबंध इतके पक्के असताना या प्रकारचं वक्तव्य करणे स्विकार्य नाही. अशा वक्तव्यांनी चुकीचा समज होऊ शकतो.

मोमेन म्हणाले, अमित शाह यांची बांग्लादेशबाबतची माहिती मर्यादित आहे. जेव्हा बांग्लादेश आणि भारताचे संबंध इतके पक्के असताना या प्रकारचं वक्तव्य करणे स्विकार्य नाही. अशा वक्तव्यांनी चुकीचा समज होऊ शकतो.

2 / 8
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

3 / 8
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

4 / 8
मोमेन यांनी हे स्विकारलं की बांग्लादेशात शिक्षित लोकांसाटी नोकरींची कमतरता आहे. पण, अशिक्षित लोकांवरही उपासमारीची वेळ आलेली नाही. भारताचे एक लाखापेक्षा जास्त लोक बांग्लादेशात काम करतात. आम्हाला भारतात जाण्याची गरज नाही.

मोमेन यांनी हे स्विकारलं की बांग्लादेशात शिक्षित लोकांसाटी नोकरींची कमतरता आहे. पण, अशिक्षित लोकांवरही उपासमारीची वेळ आलेली नाही. भारताचे एक लाखापेक्षा जास्त लोक बांग्लादेशात काम करतात. आम्हाला भारतात जाण्याची गरज नाही.

5 / 8
अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत बांग्लादेशने आक्षेप घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. नागरिकता संशोधन कायदा पास झाल्यावर संसदेत अमित शाह यांनी बांग्लादेशचा उल्लेख केला होता. अमित शाह म्हणाले होते बांग्लादेश, अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भारतात अशा लोकांना नागरिकता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या दरम्यान अमित शाह यांनी बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यकांसोबत घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख केला होता.

अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत बांग्लादेशने आक्षेप घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. नागरिकता संशोधन कायदा पास झाल्यावर संसदेत अमित शाह यांनी बांग्लादेशचा उल्लेख केला होता. अमित शाह म्हणाले होते बांग्लादेश, अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे भारतात अशा लोकांना नागरिकता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या दरम्यान अमित शाह यांनी बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यकांसोबत घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख केला होता.

6 / 8
मोमेन यांनी अमित शाह यांच्या या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हमाले होते, जगात निवडक असे देश आहेत ज्यांच्यासोबत बांग्लादेशसारखं चांगलं सांप्रदायिक सुसंवाद आहे. जर अमित शाह बांग्लादेशात येऊन काही महिने राहातील तर त्यांना हे नक्की कळेल.

मोमेन यांनी अमित शाह यांच्या या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हमाले होते, जगात निवडक असे देश आहेत ज्यांच्यासोबत बांग्लादेशसारखं चांगलं सांप्रदायिक सुसंवाद आहे. जर अमित शाह बांग्लादेशात येऊन काही महिने राहातील तर त्यांना हे नक्की कळेल.

7 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

8 / 8
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली