AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chanakya niti : कोणत्या लोकांची सोबत मृत्यूसमान कष्टप्रद असते ?

आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धीमान व्यक्तीमत्व मानले जाते. त्यांनी सांगितलेली चाणक्य निती आजही लागू होत असते. त्यामुळे माणसाला समाजात कसे वागावे आणि रहावे हे समजत असते.

| Updated on: Nov 04, 2025 | 12:53 PM
Share
आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

1 / 7
चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

2 / 7
चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

3 / 7
जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

4 / 7
खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

5 / 7
जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

6 / 7
 व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...