AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chanakya niti : कोणत्या लोकांची सोबत मृत्यूसमान कष्टप्रद असते ?

आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धीमान व्यक्तीमत्व मानले जाते. त्यांनी सांगितलेली चाणक्य निती आजही लागू होत असते. त्यामुळे माणसाला समाजात कसे वागावे आणि रहावे हे समजत असते.

| Updated on: Nov 04, 2025 | 12:53 PM
Share
आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

1 / 7
चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

2 / 7
चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

3 / 7
जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

4 / 7
खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

5 / 7
जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

6 / 7
 व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

7 / 7
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.