AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chanakya niti : कोणत्या लोकांची सोबत मृत्यूसमान कष्टप्रद असते ?

आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धीमान व्यक्तीमत्व मानले जाते. त्यांनी सांगितलेली चाणक्य निती आजही लागू होत असते. त्यामुळे माणसाला समाजात कसे वागावे आणि रहावे हे समजत असते.

| Updated on: Nov 04, 2025 | 12:53 PM
Share
आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

आचार्य चाणक्य अर्थ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांची चाणक्य निती व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शिकवते.

1 / 7
चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

चाणक्याने जीवनात असे नियम सांगितले आहेत की त्यांना समजले तर जीवनातील प्रत्येक अडचणीत रस्ता मिळतो.त्यांनी काही बाबींना गंभीर म्हटले आहे.

2 / 7
चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

चाणक्य नितीनुसार व्यक्ती जर या लोकांसोबत रहात असेल तर त्याचे जीवन मृत्यूसमान कष्टप्रद होते.कोण ते लोक जाणूया.

3 / 7
जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

जर कोणा व्यक्तीची पत्नी भांडखोर आणि दृष्ट स्वभावाची असून वारंवार भांडत असेल तसेच ती पतीचा आदर करत नसेल तर ते घरी कधीच सुखी रहात नाही. अशा व्यक्ती कायम तणावात असतो.

4 / 7
खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

खोटा वा चलाक मित्र सर्वात खतरनाक असतो.गरजेच्या वेळी जो गायब असेल तो शत्रूसारखा असतो.अशा व्यक्तीमुळे मन आणि आत्मविश्वास मरतो.

5 / 7
जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

जर एखाद्या व्यक्तीचा नोकर प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असेल, मालकाशी उद्धट वागत असेल तर घराची व्यवस्था-मानसिक शांती दोन्ही नष्ट होते.

6 / 7
 व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

व्यक्ती अशा घरात रहात असेल जेथे कायम धोका असेल, तणावपूर्ण वातावरण असेल त्याचा प्रत्येक क्षण तणावात जात असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मरतो.

7 / 7
Follow Us
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!