AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तवायफांच्या कुटुंबियांसोबत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं खास कनेक्शन

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण अभिनेत्रींच्या भूतकाळाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल... बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा देखील आहे ज्यांचं तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास कनेक्शन आहे.

| Updated on: Aug 28, 2024 | 3:35 PM
Share
झगमगत्या विश्वात काही अशा अभिनेत्री आहेत. ज्यांचा थेट कनेक्शन तवायफांच्या कुटुंबियांसोबत आहे. पण हे सत्य फार कोणाला माहिती नाही.

झगमगत्या विश्वात काही अशा अभिनेत्री आहेत. ज्यांचा थेट कनेक्शन तवायफांच्या कुटुंबियांसोबत आहे. पण हे सत्य फार कोणाला माहिती नाही.

1 / 5
या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेत्री नरगिस यांचं... नरगिस या अभिनेता संजय दत्त याच्या आई होत्या. कर्करोगामुळे नरगिस यांचं लग्न झालं.

या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेत्री नरगिस यांचं... नरगिस या अभिनेता संजय दत्त याच्या आई होत्या. कर्करोगामुळे नरगिस यांचं लग्न झालं.

2 / 5
रिपोर्टनुसार, नरगिस यांची आई जद्दनबाई कोलकाता येथील प्रसिद्ध तवायफ होत्या. मुलीने हिंदी सिनेविश्वात स्वतःचं करियर करावं अशी जद्दनबाई यांची इच्छा होती.

रिपोर्टनुसार, नरगिस यांची आई जद्दनबाई कोलकाता येथील प्रसिद्ध तवायफ होत्या. मुलीने हिंदी सिनेविश्वात स्वतःचं करियर करावं अशी जद्दनबाई यांची इच्छा होती.

3 / 5
अभिनेत्री सायरा बानो यांचं देखील तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास कनेक्शन होतं. सायरा बानो यांच्या आई, आजी यांचं देखील तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास नातं होतं.

अभिनेत्री सायरा बानो यांचं देखील तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास कनेक्शन होतं. सायरा बानो यांच्या आई, आजी यांचं देखील तवायफांच्या कुटुंबियांसोबत खास नातं होतं.

4 / 5
अभिनेता रणबीर कपूर याची आई नीतू कपूर यांच्या आजी हरजीत सिंग तवायफ होत्या. नीतू सिंग बॉलिवूडच्या दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

अभिनेता रणबीर कपूर याची आई नीतू कपूर यांच्या आजी हरजीत सिंग तवायफ होत्या. नीतू सिंग बॉलिवूडच्या दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

5 / 5
Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.