AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Dana Alert : दाना चक्रीवादळ दाणादाण उडवणार; ताशी 120 किमी वेगानं धडकणार, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार

पुन्हा एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.

| Updated on: Oct 21, 2024 | 7:14 PM
Share
पुन्हा एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.

1 / 7
दाना चक्रीवादळाच्या रुपानं ओडिशावर मोठं संकट घोंगावत आहे.ओडिशाच्या समुद्र किनारी प्रदेशाच्या दिशेन हे चक्रीवादळ गतीनं सरकत असून याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दाना चक्रीवादळाच्या रुपानं ओडिशावर मोठं संकट घोंगावत आहे.ओडिशाच्या समुद्र किनारी प्रदेशाच्या दिशेन हे चक्रीवादळ गतीनं सरकत असून याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 / 7
दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान ओडिशासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ओडिशामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान ओडिशासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ओडिशामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

3 / 7
दान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा बालासोर, भद्रक, केंद्रपाड़ा, जगतसिंहपुर, जाजपूर,पुरी आणि खोरधा या जिल्ह्यांना बसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

दान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा बालासोर, भद्रक, केंद्रपाड़ा, जगतसिंहपुर, जाजपूर,पुरी आणि खोरधा या जिल्ह्यांना बसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

4 / 7
सध्या या चक्रीवादळाचा वेग हा ताशी 100 किमी इतका आहे, मात्र त्यामध्ये वाढ होऊन हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनारी भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

सध्या या चक्रीवादळाचा वेग हा ताशी 100 किमी इतका आहे, मात्र त्यामध्ये वाढ होऊन हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनारी भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

5 / 7
 महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6 / 7
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून,मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून,मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.