AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्सला सहा पराभवानंतरही प्लेऑफची संधी, पण असं आहे समीकरण

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची नाजूक स्थिती आहे. दिग्गज खेळाडू असूनही आठ पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशा धूसर झाल्या आहे. पण अजूनही संधी आहे, कसं ते जाणून घ्या.

| Updated on: May 01, 2026 | 6:35 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 14 पैकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सामन्यात प्लेऑफचं गणित सुटणार का? असा प्रश्न आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 14 पैकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सामन्यात प्लेऑफचं गणित सुटणार का? असा प्रश्न आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफची संधी आहे. कारण दोन विजयानंतर खात्यात 4 गुण आहेत. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी हातात सहा सामने शिल्लक आहेत. पण सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटू शकते. कारण प्लेऑफसठी 16 गुण मानक मानला गेला आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफची संधी आहे. कारण दोन विजयानंतर खात्यात 4 गुण आहेत. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी हातात सहा सामने शिल्लक आहेत. पण सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटू शकते. कारण प्लेऑफसठी 16 गुण मानक मानला गेला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
मुंबई इंडियन्सने सहा पैकी सहा सामने जिंकले तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पुढच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने सहा पैकी सहा सामने जिंकले तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पुढच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
मुंबई इंडियन्सचा सध्याचा फॉर्म पाहता सहा पैकी सहा सामने जिंकणं कठीण आहे. पण पाच सामने जिंकले तरी जर तर वर गणित सुटू शकतं. पण यासाठी मुंबई इंडियन्सला नेट रनरेट सुधारावा लागेल. कारण दोन संघांचे 14 गुण झाले तर शेवट नेट रनरेटवरच पुढचं गणित असेल. (Photo: IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सचा सध्याचा फॉर्म पाहता सहा पैकी सहा सामने जिंकणं कठीण आहे. पण पाच सामने जिंकले तरी जर तर वर गणित सुटू शकतं. पण यासाठी मुंबई इंडियन्सला नेट रनरेट सुधारावा लागेल. कारण दोन संघांचे 14 गुण झाले तर शेवट नेट रनरेटवरच पुढचं गणित असेल. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....