AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी का घातक आहे? तज्ज्ञांचा सल्ला, वैज्ञानिक कारणे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या.

| Updated on: Mar 02, 2026 | 3:13 PM
Share
उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपण आवर्जून आईस्क्रीम किंवा कुल्फीचा आनंद घेतो. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते आणि आपण अनेकदा लगेच ग्लासभर पाणी पितो.

उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपण आवर्जून आईस्क्रीम किंवा कुल्फीचा आनंद घेतो. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते आणि आपण अनेकदा लगेच ग्लासभर पाणी पितो.

1 / 6
पण थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम हे फ्रोझन असते. जेव्हा तुम्ही अत्यंत थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता, तेव्हा शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक आणि तीव्र बदल होतो. यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, घसा बसणे किंवा घशाची सूज येणे असे त्रास सुरू होतात.

पण थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम हे फ्रोझन असते. जेव्हा तुम्ही अत्यंत थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता, तेव्हा शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक आणि तीव्र बदल होतो. यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, घसा बसणे किंवा घशाची सूज येणे असे त्रास सुरू होतात.

2 / 6
आईस्क्रीममध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. आईस्क्रीममधील फॅट्स (चरबी) थंड पाणी प्यायल्यामुळे लगेच घट्ट होऊ शकतात. यामुळे पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो, परिणामी पोटदुखी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.

आईस्क्रीममध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. आईस्क्रीममधील फॅट्स (चरबी) थंड पाणी प्यायल्यामुळे लगेच घट्ट होऊ शकतात. यामुळे पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो, परिणामी पोटदुखी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.

3 / 6
अनेक लोकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास दात दुखीची तक्रार सुरु होते. अति थंड आईस्क्रीममुळे दातांचे इनॅमल आकुंचन पावते. त्यावर लगेच पाण्याचा मारा झाल्यास दात संवेदनशील होतात. तसेच काही प्रमाणात वेदना जाणवू शकतात.

अनेक लोकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास दात दुखीची तक्रार सुरु होते. अति थंड आईस्क्रीममुळे दातांचे इनॅमल आकुंचन पावते. त्यावर लगेच पाण्याचा मारा झाल्यास दात संवेदनशील होतात. तसेच काही प्रमाणात वेदना जाणवू शकतात.

4 / 6
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागण्यामागे एक हार्मोनल प्रक्रिया असते. आईस्क्रीममधील साखरेमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि घसा कोरडा पडतो. गोड खाल्ल्यानंतर यकृतातून FGF21 नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन थेट मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) भागाला सूचित करतो की शरीराला पाण्याची गरज आहे, ज्यामुळे तहान लागते.

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागण्यामागे एक हार्मोनल प्रक्रिया असते. आईस्क्रीममधील साखरेमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि घसा कोरडा पडतो. गोड खाल्ल्यानंतर यकृतातून FGF21 नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन थेट मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) भागाला सूचित करतो की शरीराला पाण्याची गरज आहे, ज्यामुळे तहान लागते.

5 / 6
तहान लागल्यावर पाणी पिणे नैसर्गिक आहे, पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे पाणी पिणे टाळावे. यामुळे घशाला आणि दातांना सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फ्रीजमधील अति थंड पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.

तहान लागल्यावर पाणी पिणे नैसर्गिक आहे, पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे पाणी पिणे टाळावे. यामुळे घशाला आणि दातांना सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फ्रीजमधील अति थंड पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.

6 / 6
Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी