AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी का घातक आहे? तज्ज्ञांचा सल्ला, वैज्ञानिक कारणे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या.

| Updated on: Mar 02, 2026 | 3:13 PM
Share
उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपण आवर्जून आईस्क्रीम किंवा कुल्फीचा आनंद घेतो. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते आणि आपण अनेकदा लगेच ग्लासभर पाणी पितो.

उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपण आवर्जून आईस्क्रीम किंवा कुल्फीचा आनंद घेतो. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते आणि आपण अनेकदा लगेच ग्लासभर पाणी पितो.

1 / 6
पण थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम हे फ्रोझन असते. जेव्हा तुम्ही अत्यंत थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता, तेव्हा शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक आणि तीव्र बदल होतो. यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, घसा बसणे किंवा घशाची सूज येणे असे त्रास सुरू होतात.

पण थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम हे फ्रोझन असते. जेव्हा तुम्ही अत्यंत थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता, तेव्हा शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक आणि तीव्र बदल होतो. यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, घसा बसणे किंवा घशाची सूज येणे असे त्रास सुरू होतात.

2 / 6
आईस्क्रीममध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. आईस्क्रीममधील फॅट्स (चरबी) थंड पाणी प्यायल्यामुळे लगेच घट्ट होऊ शकतात. यामुळे पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो, परिणामी पोटदुखी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.

आईस्क्रीममध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. आईस्क्रीममधील फॅट्स (चरबी) थंड पाणी प्यायल्यामुळे लगेच घट्ट होऊ शकतात. यामुळे पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो, परिणामी पोटदुखी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.

3 / 6
अनेक लोकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास दात दुखीची तक्रार सुरु होते. अति थंड आईस्क्रीममुळे दातांचे इनॅमल आकुंचन पावते. त्यावर लगेच पाण्याचा मारा झाल्यास दात संवेदनशील होतात. तसेच काही प्रमाणात वेदना जाणवू शकतात.

अनेक लोकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास दात दुखीची तक्रार सुरु होते. अति थंड आईस्क्रीममुळे दातांचे इनॅमल आकुंचन पावते. त्यावर लगेच पाण्याचा मारा झाल्यास दात संवेदनशील होतात. तसेच काही प्रमाणात वेदना जाणवू शकतात.

4 / 6
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागण्यामागे एक हार्मोनल प्रक्रिया असते. आईस्क्रीममधील साखरेमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि घसा कोरडा पडतो. गोड खाल्ल्यानंतर यकृतातून FGF21 नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन थेट मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) भागाला सूचित करतो की शरीराला पाण्याची गरज आहे, ज्यामुळे तहान लागते.

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागण्यामागे एक हार्मोनल प्रक्रिया असते. आईस्क्रीममधील साखरेमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि घसा कोरडा पडतो. गोड खाल्ल्यानंतर यकृतातून FGF21 नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन थेट मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) भागाला सूचित करतो की शरीराला पाण्याची गरज आहे, ज्यामुळे तहान लागते.

5 / 6
तहान लागल्यावर पाणी पिणे नैसर्गिक आहे, पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे पाणी पिणे टाळावे. यामुळे घशाला आणि दातांना सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फ्रीजमधील अति थंड पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.

तहान लागल्यावर पाणी पिणे नैसर्गिक आहे, पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे पाणी पिणे टाळावे. यामुळे घशाला आणि दातांना सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फ्रीजमधील अति थंड पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.

6 / 6
Follow Us
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.