AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!

नारळपाचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. मात्र कधीकधी हेच नारळपाणी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

| Updated on: Jun 26, 2025 | 9:40 PM
Share
आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 6
नारळाचे पाणी काही लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. नाराळच्या पाण्यात असलेला पोटॅशियम हा घटक पीबीच्या गोळ्यांसोबत  मिसळून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळाचे पाणी काही लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. नाराळच्या पाण्यात असलेला पोटॅशियम हा घटक पीबीच्या गोळ्यांसोबत मिसळून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
नाराळाचे पाणी पिल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. नारळाचे पाणी पिल्यास त्वचेला खाज येऊ शकते, त्वचा लाल होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नाराळाचे पाणी पिल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. नारळाचे पाणी पिल्यास त्वचेला खाज येऊ शकते, त्वचा लाल होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुत्रपिंडाची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणे टाळायला हवे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुत्रपिंडाची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणे टाळायला हवे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
नारळपाळी हे कधी कधी सर्दी-खोकल्याचेही कारण ठरू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच नारळपाणी प्यायला हवे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळपाळी हे कधी कधी सर्दी-खोकल्याचेही कारण ठरू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच नारळपाणी प्यायला हवे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.