AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण!

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 9:42 PM
Share
केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.

1 / 5
गेल्या महिन्यात सरकारने एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठा बदल केला होता. ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असेल त्या व्यक्तीला आता एलपीजी कनेक्शन वापरता येणार नाही. अशा ग्राहकाला आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात सरकारने एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठा बदल केला होता. ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असेल त्या व्यक्तीला आता एलपीजी कनेक्शन वापरता येणार नाही. अशा ग्राहकाला आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार आहे.

2 / 5
तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन असेल तर सरकारने घेतलेल्या नियमानुसार तुम्हाला 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागेल. त्याच्या बदल्यात तुम्हाला एलपीजी व्हाऊचर दिले जाणार आहे. या व्हाऊचरचा तुम्ही भविष्यात पुन्हा एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी वापर करू शकता.

तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन असेल तर सरकारने घेतलेल्या नियमानुसार तुम्हाला 30 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागेल. त्याच्या बदल्यात तुम्हाला एलपीजी व्हाऊचर दिले जाणार आहे. या व्हाऊचरचा तुम्ही भविष्यात पुन्हा एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी वापर करू शकता.

3 / 5
उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एकाच घरात एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन ठेवता येणार नाही. तुम्ही तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन 6 जून रोजी घेतले तर पुढच्या तीस दिवसांत म्हणजेच 6 जुलै रोजीपर्यंत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे.

उदाहरणादाखल सांगायचे झाले तर एकाच घरात एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन ठेवता येणार नाही. तुम्ही तुमच्या घरात पीएनजी कनेक्शन 6 जून रोजी घेतले तर पुढच्या तीस दिवसांत म्हणजेच 6 जुलै रोजीपर्यंत एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे.

4 / 5
तुम्हाला कनेक्शन सरेंडर करताना व्हाऊचरचा पर्याय देण्यात आल्याने भविष्यात तुम्ही शिफ्ट झाल्यावर त्याचा वापर करता येणार आहे. कोणत्याही अडचणीविना तुम्हाला परत एलपीजी कनेक्शन मिळणार आहे.

तुम्हाला कनेक्शन सरेंडर करताना व्हाऊचरचा पर्याय देण्यात आल्याने भविष्यात तुम्ही शिफ्ट झाल्यावर त्याचा वापर करता येणार आहे. कोणत्याही अडचणीविना तुम्हाला परत एलपीजी कनेक्शन मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक