नदी पात्रात अचानक वाढले पाणी, 5 मजूर महिला आणि 2 मुले अडकली, अखेर मच्छीमार आले धावून
यवतमाळ येथील महिला तेलंगणा राज्यात कापूस काढणीच्या कामासाठी गेल्या होत्या, या महिलांनी सहस्त्रकुंडात पाणी कमी असल्याने त्यातून चालत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र पाणी अचानक वाढल्याने या पाच महिला आणि त्यांची दोन मुले पाण्यात अडकली, हे लोक अनेक तास जीवमुठीत धरुन मदतीची वाट पाहात कसेबसे दगडावर उभे होते...अखेर त्यांची कशी सुटका झाली ते पाहा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री क्रिकेट होस्टच्या प्रेमात; 11 वर्षांपूर्वी झालेलं त्याचं पहिलं लग्न
धोनीच्या पत्नीचा हृतिक रोशनसोबतचा फोटो व्हायरल; नेटकरी अवाक्!
करिश्माचा 'हा' हटके लूक नक्की करा फॉलो, उठून दिसेल सौंदर्य
अर्शदीप सिंह याची कमाल, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची 21 बॉलमध्ये चौथ्यांदा शिकार
हे अन्नपदार्थ लिव्हरला करतात स्वच्छ, पाहा कोणते ?
थायरॉईडची लक्षणे आणि घरगुती उपाय काय ?
