नदी पात्रात अचानक वाढले पाणी, 5 मजूर महिला आणि 2 मुले अडकली, अखेर मच्छीमार आले धावून
यवतमाळ येथील महिला तेलंगणा राज्यात कापूस काढणीच्या कामासाठी गेल्या होत्या, या महिलांनी सहस्त्रकुंडात पाणी कमी असल्याने त्यातून चालत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र पाणी अचानक वाढल्याने या पाच महिला आणि त्यांची दोन मुले पाण्यात अडकली, हे लोक अनेक तास जीवमुठीत धरुन मदतीची वाट पाहात कसेबसे दगडावर उभे होते...अखेर त्यांची कशी सुटका झाली ते पाहा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सुंदरी...सुंदरी, लाल रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्या पाहून...
कोण ती तरुणी जिचा फोटो विराट कोहलीने लाईक केल्याने होतेय चर्चा
घरातून पालींना घालवायचे आहे, हे जालीम उपाय करुन पाहा...
IPL : सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे ओपनर, नंबर 1 कोण?
डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी काय करावे?
मशरूम खाणे शरीरासाठी चांगले असते का?
