AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!

येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

| Updated on: Apr 30, 2026 | 6:25 PM
Share
येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

1 / 5
महात्मा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या वडिलांचे नमाव शुद्धोधन होते. ते कपिलवस्तूचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सातव्याच दिवशी महामाया यांचे निधन झाले.

महात्मा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या वडिलांचे नमाव शुद्धोधन होते. ते कपिलवस्तूचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सातव्याच दिवशी महामाया यांचे निधन झाले.

2 / 5
सिद्धार्थ लहानपणापासूनच शांतता प्रिय होते. त्यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी वयाच्या 16 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतर सुद्धार्थ आणि यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

सिद्धार्थ लहानपणापासूनच शांतता प्रिय होते. त्यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी वयाच्या 16 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतर सुद्धार्थ आणि यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

3 / 5
गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घराचा, संसाराचा त्याग केला होता. बिहारमधील गया येथे एका वटवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना संबोधी म्हटे जाऊ लागले.

गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घराचा, संसाराचा त्याग केला होता. बिहारमधील गया येथे एका वटवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना संबोधी म्हटे जाऊ लागले.

4 / 5
ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना उपदेस केला. महात्मा गौतम बुद्ध यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा सर्वाधिक प्रचार-प्रसार सम्राट अशोक यांनी केलेला आहे.

ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना उपदेस केला. महात्मा गौतम बुद्ध यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा सर्वाधिक प्रचार-प्रसार सम्राट अशोक यांनी केलेला आहे.

5 / 5
Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....