AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!

येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

| Updated on: Apr 30, 2026 | 6:25 PM
Share
येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

1 / 5
महात्मा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या वडिलांचे नमाव शुद्धोधन होते. ते कपिलवस्तूचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सातव्याच दिवशी महामाया यांचे निधन झाले.

महात्मा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या वडिलांचे नमाव शुद्धोधन होते. ते कपिलवस्तूचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सातव्याच दिवशी महामाया यांचे निधन झाले.

2 / 5
सिद्धार्थ लहानपणापासूनच शांतता प्रिय होते. त्यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी वयाच्या 16 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतर सुद्धार्थ आणि यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

सिद्धार्थ लहानपणापासूनच शांतता प्रिय होते. त्यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी वयाच्या 16 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतर सुद्धार्थ आणि यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

3 / 5
गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घराचा, संसाराचा त्याग केला होता. बिहारमधील गया येथे एका वटवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना संबोधी म्हटे जाऊ लागले.

गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घराचा, संसाराचा त्याग केला होता. बिहारमधील गया येथे एका वटवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना संबोधी म्हटे जाऊ लागले.

4 / 5
ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना उपदेस केला. महात्मा गौतम बुद्ध यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा सर्वाधिक प्रचार-प्रसार सम्राट अशोक यांनी केलेला आहे.

ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना उपदेस केला. महात्मा गौतम बुद्ध यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा सर्वाधिक प्रचार-प्रसार सम्राट अशोक यांनी केलेला आहे.

5 / 5
Follow Us
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप