AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : एक लिटर समुद्राच्या पाण्यापासून किती मीठ तयार होते?

एका लिटर समुद्राच्या पाण्यापासून किती मीठ मिळेल, हे त्या समुद्रातील क्षारतेवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्याची क्षारता 3.5% असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 15, 2026 | 11:29 PM
Share
सरासरी प्रमाण: एका लिटर समुद्राच्या पाण्यापासून साधारणपणे 35  ग्रॅम मीठ तयार होते. जर आपण संपूर्ण महासागराचा विचार केला, तर त्यातील एकूण मिठाचे प्रमाण इतके आहे की त्याने संपूर्ण पृथ्वीवर 500 फूट जाडीचा थर तयार होऊ शकतो.

सरासरी प्रमाण: एका लिटर समुद्राच्या पाण्यापासून साधारणपणे 35 ग्रॅम मीठ तयार होते. जर आपण संपूर्ण महासागराचा विचार केला, तर त्यातील एकूण मिठाचे प्रमाण इतके आहे की त्याने संपूर्ण पृथ्वीवर 500 फूट जाडीचा थर तयार होऊ शकतो.

1 / 5
पाण्याचे बाष्पीभवन : मीठ तयार करण्याची सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत म्हणजे बाष्पीभवन. समुद्राचे पाणी वाफ्यांमध्ये साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन खाली मिठाचे खडे उरतात.

पाण्याचे बाष्पीभवन : मीठ तयार करण्याची सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत म्हणजे बाष्पीभवन. समुद्राचे पाणी वाफ्यांमध्ये साठवले जाते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन खाली मिठाचे खडे उरतात.

2 / 5
क्षेत्रानुसार फरक : सर्वच समुद्रात मिठाचे प्रमाण सारखे नसते. उदाहरणार्थ, मृत समुद्रामध्ये एका लिटर पाण्यात सुमारे 300 ते 340 ग्रॅम मीठ असते, जे सामान्य समुद्रापेक्षा 10 पटीने जास्त आहे.

क्षेत्रानुसार फरक : सर्वच समुद्रात मिठाचे प्रमाण सारखे नसते. उदाहरणार्थ, मृत समुद्रामध्ये एका लिटर पाण्यात सुमारे 300 ते 340 ग्रॅम मीठ असते, जे सामान्य समुद्रापेक्षा 10 पटीने जास्त आहे.

3 / 5
मिठातील घटक : समुद्राच्या पाण्यात केवळ खाण्याचे मीठ नसते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे क्षारही असतात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत यातील अनावश्यक क्षार काढून टाकले जातात.

मिठातील घटक : समुद्राच्या पाण्यात केवळ खाण्याचे मीठ नसते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे क्षारही असतात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत यातील अनावश्यक क्षार काढून टाकले जातात.

4 / 5
शुद्धीकरण : वाफ्यातून मिळालेले कच्चे मीठ थेट खाण्यासाठी वापरता येत नाही. त्यात असलेली वाळू, चिखल आणि इतर खनिजे काढून टाकण्यासाठी त्यावर कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यात 'आयोडीन' मिसळले जाते.

शुद्धीकरण : वाफ्यातून मिळालेले कच्चे मीठ थेट खाण्यासाठी वापरता येत नाही. त्यात असलेली वाळू, चिखल आणि इतर खनिजे काढून टाकण्यासाठी त्यावर कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यात 'आयोडीन' मिसळले जाते.

5 / 5
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.