AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?

Kanyakumari : कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकावर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तीन समुद्रांनी वेढलेले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 01, 2025 | 11:10 PM
Share
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

1 / 5
त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

2 / 5
विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

3 / 5
सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

4 / 5
स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी  विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

5 / 5
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....