AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?

Kanyakumari : कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकावर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तीन समुद्रांनी वेढलेले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 01, 2025 | 11:10 PM
Share
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

1 / 5
त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

2 / 5
विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

3 / 5
सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

4 / 5
स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी  विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.