AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?

Kanyakumari : कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकावर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तीन समुद्रांनी वेढलेले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 01, 2025 | 11:10 PM
Share
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

1 / 5
त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

2 / 5
विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

3 / 5
सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

4 / 5
स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी  विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

5 / 5
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.