AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: हुशार लोकांसाठी प्रश्न, 2 राजधान्या असलेली राज्ये कोणती?

2 Capitals State : भारतात दोन अशी राज्ये आहेत, ज्यांना दोन राजधान्या आहेत. ही दोन्ही राज्ये ही भारताच्या उत्तर भागात स्थित आहेत. ही राज्ये कोणती आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 15, 2025 | 10:24 PM
Share
भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

1 / 5
हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

2 / 5
या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

3 / 5
उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

4 / 5
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.