AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: हुशार लोकांसाठी प्रश्न, 2 राजधान्या असलेली राज्ये कोणती?

2 Capitals State : भारतात दोन अशी राज्ये आहेत, ज्यांना दोन राजधान्या आहेत. ही दोन्ही राज्ये ही भारताच्या उत्तर भागात स्थित आहेत. ही राज्ये कोणती आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 15, 2025 | 10:24 PM
Share
भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

1 / 5
हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

2 / 5
या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

3 / 5
उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

4 / 5
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.