AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: हुशार लोकांसाठी प्रश्न, 2 राजधान्या असलेली राज्ये कोणती?

2 Capitals State : भारतात दोन अशी राज्ये आहेत, ज्यांना दोन राजधान्या आहेत. ही दोन्ही राज्ये ही भारताच्या उत्तर भागात स्थित आहेत. ही राज्ये कोणती आहेत आणि त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 15, 2025 | 10:24 PM
Share
भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना दोन राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी असा या दोन राजधान्या आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

1 / 5
हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

हिमाचल प्रदेश या राज्याला उन्हाळी आणि मुख्य राजधानी ही शिमला आहे, तर धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 'देवभूमी' म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे आणि खोल दऱ्यांनी नटलेला आहे.

2 / 5
या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जलविद्युत निर्मिती आणि फलोत्पादनावर आधारित आहे. शिमला, मनाली, कुल्लू आणि डलहौसी ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.

3 / 5
उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

उत्तराखंड या राज्यालाही दोन राजधान्या आहेत. देहरादून ही हिवाळी राजधानी आहे, तर गैरसैण ही उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंड हे प्रामुख्याने आपल्या धार्मिक महत्त्वासाठी जगभर ओळखले जाते.

4 / 5
हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे चार धाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) येथेच आहेत. याशिवाय, ऋषिकेश (योग केंद्र) आणि हरिद्वार (गंगा नदीचे धार्मिक केंद्र) ही शहरेही खूप महत्त्वाची आहेत. या राज्याची अर्थव्यवस्था तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर आधारित आहे.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक