AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक

Chanakya Niti : चाणक्य नितीनुसार काही सवयी वेळीच सुधारणं गरजेचं आहे. कारण वेळीच पुरुषाने काही सवयी सुधारल्या नाहीत तर चांगलं बनवलेलं साम्राज्य, मान-सन्मान धुळीस मिळतो. पुरुषाच्या त्या पाच सवयी जाणून घ्या, ज्या त्याच्या पतनाला कारणीभूत ठरतात.

| Updated on: Apr 11, 2026 | 8:06 AM
Share
आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.

आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.

1 / 5
जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

2 / 5
ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

3 / 5
माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

4 / 5
आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.

आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.

5 / 5
Follow Us
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...