AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक

Chanakya Niti : चाणक्य नितीनुसार काही सवयी वेळीच सुधारणं गरजेचं आहे. कारण वेळीच पुरुषाने काही सवयी सुधारल्या नाहीत तर चांगलं बनवलेलं साम्राज्य, मान-सन्मान धुळीस मिळतो. पुरुषाच्या त्या पाच सवयी जाणून घ्या, ज्या त्याच्या पतनाला कारणीभूत ठरतात.

| Updated on: Apr 11, 2026 | 8:06 AM
Share
आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.

आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं चाणक्य म्हणातत. जे पुरुष आजचं काम उद्यावर ढकलतात ते कधीही वेळेसोबत चालू शकत नाहीत. असे पुरुष करिअरच्या शर्यतीत मागे राहतात.

1 / 5
जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली शक्ती आणि पैशांची घमेंड वाटू लागते. तो दुसऱ्यांना छोटा समजतो. तेव्हा अहंकार हा त्याच्या पतनाची सुरुवात असतो. कारण अहंकारी व्यक्ती कधी कुठली नवीन गोष्ट शिकू शकत नाही.

2 / 5
ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

ज्या पुरुषाच्या वाणीमध्ये दोष आहे, तो चांगलं होणारं काम बिघडवतो. जे पुरुष अपशब्द बोलतात त्यांना कधी ऑफिसमध्ये सन्मान मिळत नाही. घरातही कधी सुख शांती लाभत नाही.

3 / 5
माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

माणूस त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. जर, तुमच्या मित्रांना चुकीच्या सवयी असतील, तर तुमची मेहनत आणि चारित्र्यावर जरुर डाग लागणार. यशस्वी होण्यासाठी क्षमतावान लोकांसोबत राहा.

4 / 5
आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.

आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे आणि दिखाव्याचं आयुष्य जगणं हे कंगालीला निमंत्रण देण्यासारखं आहे. जे पुरुष धन संचय करत नाहीत, तो संकटकाळात असहाय होतात.

5 / 5
Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.