विराट कोहली दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून तंबूत, पण मोडून गेला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी बाद 81 धावा केल्या. यावेळी विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेला. अवघ्या 17 धावांवर पायचीत होत तंबूत परतला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
जीवनाची 7 आश्चर्यकारक तथ्ये जी तुम्हाला हादरवून सोडतील
या 7 देशात नागरिकत्व मिळवणे सर्वात अवघड काम
अप्रतिम सौंदर्य, श्रुती मराठेच्या या लुकवर चाहते घायाळ
जायफळ अधिक प्रमाणात सेवन करताय? व्हा सावध, होतील वाईट परिणाम
