विराट कोहली दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून तंबूत, पण मोडून गेला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी बाद 81 धावा केल्या. यावेळी विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेला. अवघ्या 17 धावांवर पायचीत होत तंबूत परतला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
एक वाटीभर डाळीत नेमके किती प्रोटीन असते ?
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
