विराट कोहली दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून तंबूत, पण मोडून गेला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी बाद 81 धावा केल्या. यावेळी विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेला. अवघ्या 17 धावांवर पायचीत होत तंबूत परतला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
