विराट कोहली दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून तंबूत, पण मोडून गेला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी बाद 81 धावा केल्या. यावेळी विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेला. अवघ्या 17 धावांवर पायचीत होत तंबूत परतला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
उन्हाळ्यात पचन यंत्रणा चांगली राखण्यासाठी हे उपाय आजमावा
