AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचे ‘हे’ 5 सेलिब्रिटी ज्यांनी चाळीशीनंतर थाटला संसार, एका अभिनेत्याचं तर तिसरं लग्न

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी चाळीशीनंतर संसार थाटला. हेच सेलिब्रिटी आता चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर या पाच सेलिब्रिटी कपलचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यामधील एका सेलिब्रिटीने तर तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.

| Updated on: Mar 19, 2025 | 3:52 PM
Share
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि  मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

1 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने जीन गुडइनफ सोबत लग्न केलं. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने जीन गुडइनफ सोबत लग्न केलं. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं आहे.

2 / 5
अभिनेता जॉन अब्राहम याने देखील 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्याने प्रिया रंचल हिच्यासोबत लग्न केलं. दोघे आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

अभिनेता जॉन अब्राहम याने देखील 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्याने प्रिया रंचल हिच्यासोबत लग्न केलं. दोघे आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

3 / 5
अभिनेता सैफ अली खान याने देखील चाळीशीनंतर दुसरं लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आमृता सिंग आहे.

अभिनेता सैफ अली खान याने देखील चाळीशीनंतर दुसरं लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आमृता सिंग आहे.

4 / 5
अभिनेता संजय याने देखील वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न केलं.  अभिनेत्याने मान्यत दत्त हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. संजूबाबा आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

अभिनेता संजय याने देखील वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. अभिनेत्याने मान्यत दत्त हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. संजूबाबा आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

5 / 5
Follow Us
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर