AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचे ‘हे’ 5 सेलिब्रिटी ज्यांनी चाळीशीनंतर थाटला संसार, एका अभिनेत्याचं तर तिसरं लग्न

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी चाळीशीनंतर संसार थाटला. हेच सेलिब्रिटी आता चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर या पाच सेलिब्रिटी कपलचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यामधील एका सेलिब्रिटीने तर तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.

| Updated on: Mar 19, 2025 | 3:52 PM
Share
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि  मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

1 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने जीन गुडइनफ सोबत लग्न केलं. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने जीन गुडइनफ सोबत लग्न केलं. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं आहे.

2 / 5
अभिनेता जॉन अब्राहम याने देखील 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्याने प्रिया रंचल हिच्यासोबत लग्न केलं. दोघे आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

अभिनेता जॉन अब्राहम याने देखील 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्याने प्रिया रंचल हिच्यासोबत लग्न केलं. दोघे आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

3 / 5
अभिनेता सैफ अली खान याने देखील चाळीशीनंतर दुसरं लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आमृता सिंग आहे.

अभिनेता सैफ अली खान याने देखील चाळीशीनंतर दुसरं लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आमृता सिंग आहे.

4 / 5
अभिनेता संजय याने देखील वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न केलं.  अभिनेत्याने मान्यत दत्त हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. संजूबाबा आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

अभिनेता संजय याने देखील वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. अभिनेत्याने मान्यत दत्त हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. संजूबाबा आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

5 / 5
Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.