AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर सापडलेले सोने उचलल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल की कंगाल? जाणून घ्या

रस्त्यावर सापडलेले सोने घेणे शुभ असते की अशुभ? शकुन शास्त्रानुसार सोन्याचे हरवणे किंवा सापडणे तुमच्या आयुष्यावर आणि कुंडलीतील गुरु ग्रहावर कसा परिणाम करते, याबद्दलची सविस्तर माहिती आणि उपाय येथे वाचा.

| Updated on: Apr 21, 2026 | 1:04 PM
Share
रस्त्यावर चालताना सोन्याचे दागिने किंवा नाणी सापडल्यास आपण त्याला लक्ष्मीची कृपा किंवा नशीब समजतो. पण रस्त्यावर सापडलेले हे सोने तुम्हाला श्रीमंत नाही तर कंगाल करु शकते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

रस्त्यावर चालताना सोन्याचे दागिने किंवा नाणी सापडल्यास आपण त्याला लक्ष्मीची कृपा किंवा नशीब समजतो. पण रस्त्यावर सापडलेले हे सोने तुम्हाला श्रीमंत नाही तर कंगाल करु शकते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

1 / 8
भारतीय शकुन शास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेले सोने घेणे ही घटना भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी असू शकते. सोने हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते गुरु ग्रह आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोन्याशी संबंधित घडामोडी तुमच्या कुंडलीवर आणि नशिबावर थेट परिणाम करतात.

भारतीय शकुन शास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेले सोने घेणे ही घटना भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी असू शकते. सोने हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते गुरु ग्रह आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोन्याशी संबंधित घडामोडी तुमच्या कुंडलीवर आणि नशिबावर थेट परिणाम करतात.

2 / 8
शकुन शास्त्रानुसार, सहजपणे कोणत्याही कष्टाशिवाय मिळालेले सोने आयुष्यात नकारात्मकता घेऊन येते. ज्या व्यक्तीचे सोने हरवले असते, त्या व्यक्तीचे दुःख आणि त्यावेळची नकारात्मक ऊर्जा ही त्या धातूमध्ये सामावलेली असते. जर तुम्ही ते सोने उचलून स्वतःकडे ठेवले, तर त्या व्यक्तीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला येऊ शकते, असा समज आहे.

शकुन शास्त्रानुसार, सहजपणे कोणत्याही कष्टाशिवाय मिळालेले सोने आयुष्यात नकारात्मकता घेऊन येते. ज्या व्यक्तीचे सोने हरवले असते, त्या व्यक्तीचे दुःख आणि त्यावेळची नकारात्मक ऊर्जा ही त्या धातूमध्ये सामावलेली असते. जर तुम्ही ते सोने उचलून स्वतःकडे ठेवले, तर त्या व्यक्तीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला येऊ शकते, असा समज आहे.

3 / 8
तुमचे स्वतःचे सोने अचानक हरवल्यास त्याकडे केवळ एक आर्थिक नुकसान म्हणून पाहू नका, कारण शकुन शास्त्रानुसार हे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात. सोने हरवणे हे येऊ घातलेले मानसिक संकट, प्रचंड तणाव किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे लक्षण मानले जाते.

तुमचे स्वतःचे सोने अचानक हरवल्यास त्याकडे केवळ एक आर्थिक नुकसान म्हणून पाहू नका, कारण शकुन शास्त्रानुसार हे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात. सोने हरवणे हे येऊ घातलेले मानसिक संकट, प्रचंड तणाव किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे लक्षण मानले जाते.

4 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी असतो; त्यामुळे सोने गमावल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या ज्ञानप्राप्तीवर आणि संतती सुखावर होण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी असतो; त्यामुळे सोने गमावल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या ज्ञानप्राप्तीवर आणि संतती सुखावर होण्याची शक्यता असते.

5 / 8
सर्वच परिस्थितीत सोने सापडणे अशुभ नसते. जर तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्री किंवा अत्यंत शुभ प्रसंगी सोने भेट म्हणून मिळाले किंवा सापडले, तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते.

सर्वच परिस्थितीत सोने सापडणे अशुभ नसते. जर तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्री किंवा अत्यंत शुभ प्रसंगी सोने भेट म्हणून मिळाले किंवा सापडले, तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते.

6 / 8
 जर तुम्हाला रस्त्यात सोने सापडले, तर शकुन शास्त्रानुसार काही विशिष्ट उपाय करणे तुमच्या हिताचे ठरते. अशा वेळी सर्वप्रथम त्या सोन्याच्या मूळ मालकाचा शोध घेऊन ते त्याला परत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

जर तुम्हाला रस्त्यात सोने सापडले, तर शकुन शास्त्रानुसार काही विशिष्ट उपाय करणे तुमच्या हिताचे ठरते. अशा वेळी सर्वप्रथम त्या सोन्याच्या मूळ मालकाचा शोध घेऊन ते त्याला परत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

7 / 8
जर मालक सापडत नसेल तर ते सोने स्वतःसाठी न वापरता मंदिरात दान करावे. असे केल्याने त्या धातूशी संबंधित नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. जर स्वतःचे सोने हरवल्यास घाबरून न जाता कुलदैवताची प्रार्थना करावी आणि परिस्थितीनुसार गरजूंना काही वस्तू दान कराव्यात; यामुळे ग्रहांचे दुष्परिणाम कमी होऊन येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

जर मालक सापडत नसेल तर ते सोने स्वतःसाठी न वापरता मंदिरात दान करावे. असे केल्याने त्या धातूशी संबंधित नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. जर स्वतःचे सोने हरवल्यास घाबरून न जाता कुलदैवताची प्रार्थना करावी आणि परिस्थितीनुसार गरजूंना काही वस्तू दान कराव्यात; यामुळे ग्रहांचे दुष्परिणाम कमी होऊन येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

8 / 8
Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..