राजगड किल्ल्याच्या परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, दोन दिवसात तीन जनावरांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us