राजगड किल्ल्याच्या परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, दोन दिवसात तीन जनावरांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.
Non Stop LIVE Update
Most Read Stories