Summer skin care: सौंदर्य निगा राखण्यासाठी नारळपाणी उत्तम, त्वचेच्या या समस्या दूर होतील!
नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा. उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
