Summer skin care: सौंदर्य निगा राखण्यासाठी नारळपाणी उत्तम, त्वचेच्या या समस्या दूर होतील!

नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा. उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

| Updated on: Apr 04, 2022 | 6:30 AM
पिंपल्स: नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा.

पिंपल्स: नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा.

1 / 5
कोरडी त्वचा : उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

कोरडी त्वचा : उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चेहराही निर्जीव दिसू लागतो. अशा स्थितीत नारळाच्या पाण्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेने तुम्ही कोरडेपणा दूर करू शकता.

2 / 5
टोनर : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोनरही बनवू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये नारळ पाणी घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा.

टोनर : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोनरही बनवू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये नारळ पाणी घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा.

3 / 5
टॅनिंग दूर: उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न दूर करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या पाण्याने बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. यासाठी मुलतानी माती घ्या आणि आवश्यकतेनुसार नारळ पाणी मिसळा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने काढून टाका.

टॅनिंग दूर: उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य आहे. टॅनिंग किंवा सनबर्न दूर करण्यासाठी तुम्हाला नारळाच्या पाण्याने बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावावा लागेल. यासाठी मुलतानी माती घ्या आणि आवश्यकतेनुसार नारळ पाणी मिसळा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने काढून टाका.

4 / 5
काळी वर्तुळे: त्वचेवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचीही मदत घेऊ शकता. एका भांड्यात नारळाचे पाणी घेऊन त्यात थोडी हळद मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही टाकू शकता. ही पेस्ट सुमारे 10 मिनिटे लावल्यानंतर थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

काळी वर्तुळे: त्वचेवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचीही मदत घेऊ शकता. एका भांड्यात नारळाचे पाणी घेऊन त्यात थोडी हळद मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही टाकू शकता. ही पेस्ट सुमारे 10 मिनिटे लावल्यानंतर थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.