AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचा चमकदार ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात.

| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 3:13 PM
Share
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात.

1 / 5
आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे. आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करा आणि फेस स्टीम घ्या. सकाळी आणि रात्री त्वचेत हायड्रेट होण्यासाठी बदाम तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने हलक्या हाताने मसाज करा.

आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे. आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करा आणि फेस स्टीम घ्या. सकाळी आणि रात्री त्वचेत हायड्रेट होण्यासाठी बदाम तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने हलक्या हाताने मसाज करा.

2 / 5
चहा

चहा

3 / 5
त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस

त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस

4 / 5
व्यायाम केल्याने शरीरात रक्त परिसंचरण सुधारते, तर योग आणि प्राणायाम आपल्या शरीराच्या सर्व समस्या दूर करतात आणि आपली त्वचा चमकदार बनवतात. दररोज व्यायाम केल्याने आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक येईल. (टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

व्यायाम केल्याने शरीरात रक्त परिसंचरण सुधारते, तर योग आणि प्राणायाम आपल्या शरीराच्या सर्व समस्या दूर करतात आणि आपली त्वचा चमकदार बनवतात. दररोज व्यायाम केल्याने आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक येईल. (टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.