सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारामध्ये समावेश करा!
आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खायला आवडतात. मात्र, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. ज्यामुळे मधुमेहासारख्या समस्या निर्माण होता. मात्र, आपण जर साखरेऐवजी गूळ आहारामध्ये घेतला तर ते अधिक फायदेशीर आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये गूळ मिक्स करून पिला पाहिजे

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
