AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 3:12 PM
Share
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात काही खास पदार्थांचा समावेश करायला हवा.

उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. हे सर्व टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात काही खास पदार्थांचा समावेश करायला हवा.

1 / 5
उन्हाळ्यात ताक हे वरदानच आहे. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यामध्ये असलेले नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये ताकाचा समावेश करा.

उन्हाळ्यात ताक हे वरदानच आहे. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. यामध्ये असलेले नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या दररोजच्या आहारामध्ये ताकाचा समावेश करा.

2 / 5
नारळाच्या पाण्यात भरपूर पोषक असतात, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि थंडावा मिळतो. यात शरीराला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी दूर होते. तसेच फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते.

नारळाच्या पाण्यात भरपूर पोषक असतात, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि थंडावा मिळतो. यात शरीराला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे अॅसिडिटी दूर होते. तसेच फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते.

3 / 5
उन्हाळ्यात पिकलेल्या केळीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे गुणधर्म आहेत. पोटॅशियममुळे ते अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवते. केळीमध्ये फायबरमध्ये भरपूर असल्याने ते पचनाशी संबंधित इतर समस्या दूर करते.

उन्हाळ्यात पिकलेल्या केळीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे गुणधर्म आहेत. पोटॅशियममुळे ते अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवते. केळीमध्ये फायबरमध्ये भरपूर असल्याने ते पचनाशी संबंधित इतर समस्या दूर करते.

4 / 5
अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्सने समृद्ध असल्यामुळे खरबूज पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा होतो आणि पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज आपल्या आहाराचा भाग बनवा.

अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर अॅसिड रिफ्लक्सने समृद्ध असल्यामुळे खरबूज पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा होतो आणि पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज आपल्या आहाराचा भाग बनवा.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ