AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंगामातील पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा विचार करत आहात? मग सर्वांत अगोदर या उद्भवणार्‍या समस्यांबद्दल वाचा!

उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 3:19 PM
Share
जवळपास सर्वांनाच पावसाळ्याचा हंगाम प्रचंड आवडतो. पावसाळ्याच्या हंगामात मस्त थंडगार वातावरण असते. बाहेर पडणारा पाऊस आणि मस्त गरमा-गरम चहा घेण्याची मजाच काही वेगळी आहे.

जवळपास सर्वांनाच पावसाळ्याचा हंगाम प्रचंड आवडतो. पावसाळ्याच्या हंगामात मस्त थंडगार वातावरण असते. बाहेर पडणारा पाऊस आणि मस्त गरमा-गरम चहा घेण्याची मजाच काही वेगळी आहे.

1 / 10
हंगामाच्या पहिल्या पावसामध्ये कोणाला भिजायला आवडत नाही. मात्र, जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये भिजणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

हंगामाच्या पहिल्या पावसामध्ये कोणाला भिजायला आवडत नाही. मात्र, जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये भिजणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

2 / 10
पावसामध्ये जास्त भिजले तर सर्दी आणि खोकला येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे थोडा वेळ भिजणे ठिक आहे. पण जास्त वेळ पावसामध्ये भिजणे टाळा.

पावसामध्ये जास्त भिजले तर सर्दी आणि खोकला येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे थोडा वेळ भिजणे ठिक आहे. पण जास्त वेळ पावसामध्ये भिजणे टाळा.

3 / 10
उष्णतेपासून थंड तापमानात एकाच वेळी येत असताना शरीर थंड आणि गरम होते. यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होतात. पहिल्या पावसातही असेच घडते.

उष्णतेपासून थंड तापमानात एकाच वेळी येत असताना शरीर थंड आणि गरम होते. यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होतात. पहिल्या पावसातही असेच घडते.

4 / 10
पहिल्या पावसात भिजल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पहिल्या पावसामध्ये भिजणे शक्यतो टाळाच.

पहिल्या पावसात भिजल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पहिल्या पावसामध्ये भिजणे शक्यतो टाळाच.

5 / 10
पहिल्या पावसामध्ये रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ज्यांना अगोदरच त्वचेच्या समस्या आहेत, अशांनी तर पहिल्या पावसामध्ये भिजणे टाळावे.

पहिल्या पावसामध्ये रस्त्यावरची माती त्वचेवर जास्त येते. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ज्यांना अगोदरच त्वचेच्या समस्या आहेत, अशांनी तर पहिल्या पावसामध्ये भिजणे टाळावे.

6 / 10
पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे डोक्याला खाज सुटणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे जर तुम्हाला केसांची काळजी घ्यायची असेल तर पावसामध्ये भिजणे टाळा.

पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे डोक्याला खाज सुटणे किंवा कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे जर तुम्हाला केसांची काळजी घ्यायची असेल तर पावसामध्ये भिजणे टाळा.

7 / 10
उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो.

उन्हाळ्यात तापमान 40 अंश राहते आणि जेव्हा पहिला पाऊस अचानक येतो तेव्हा ते 20 अंशांपर्यंत खाली येते. या पावसात अंघोळ केल्याने तुमच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो.

8 / 10
तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते.

तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजार आपल्याला होण्याची शक्यता असते.

9 / 10
हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

हवेतील प्रदूषण पहिल्या पावसाच्या पाण्यात मिसळते. काहीवेळा लोकांना त्याची जाणीव नसते आणि ते पावसामध्ये भिजतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

10 / 10
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.