उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या आहे? तर हे घरगुती उपाय नक्की करा!
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध
या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद
वनडेत तिसऱ्या स्थानी सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे? विराट या स्थानी
सोलापूरपासून 223 किमीवर आहे स्वर्गापेक्षाही सुंदर हिल स्टेशन
Friday OTT Releases: तेरे इश्क में, गुस्ताख इश्क.. ओटीटीवर वीकेंडला पाहू शकता दमदार सिनेमे, सीरिज
प्रभासच्या हिरोइनने सोडली दारू, पार्टी लाइफ; सांगितलं थक्क करणारं कारण
