उन्हाळ्यात पायांच्या तळव्यावर जळजळ होण्याची समस्या आहे? तर हे घरगुती उपाय नक्की करा!
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थांबण्यास मदत होईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
श्वेता तिवारीच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, ड्रेस पाहून सर्व...
साडीत करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
भोजपुरीतील या १० ललना, यांच्यापुढे सर्व नट्या फेल, पाहा कोण त्या ?
या राज्यात अत्यंत आवडीने खातात कुत्र्याचे मास
नेहा पेंडसेचं गणेशोत्सवासाठी पारंपरिक लूक, सौंदर्याने वेधलं लक्ष
सणांसाठी जान्हवी कपूरचा परफेक्ट लूक, फोटो पाहून म्हणाला..
